शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

केंद्र सरकारमुळे रुग्णालयांमधला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक आरोग्याबाबत केंद्र सरकारचे काहीही धोरण नसून त्यातूनच ही व्यवस्था कोलमडते आहे. अपघातांचे प्रमाणही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सार्वजनिक आरोग्याबाबत केंद्र सरकारचे काहीही धोरण नसून त्यातूनच ही व्यवस्था कोलमडते आहे. अपघातांचे प्रमाणही त्यातूनच वाढत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. महाविकास आघाडीने ही बाब जनतेसमोर आणावी आणि सरकारी रुग्णालयांच्या सुधारणेसाठी धोरण आखावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

भंडारा येथील अपघातानंतर आता हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामागची कारणमिमांसाही जनतेसमोर येण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले. केंद्र सरकारने किमान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी देशस्तरीय धोरण आखले पाहिजे. प्रत्यक्षात केंद्र सरकार खासगी विमा कंपन्यांचा व्यवसाय चांगला कसा होईल याची काळजी करत आहे.

सातव्या पंचवार्षिक योजनेत वाढत्या लोकसंख्येचा विचार करून याविषयी धोरण सुचवण्यात आले होते, मात्र सरकारने योजना आयोगच गुंडाळून ठेवला. महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारची या संदर्भातील बेजबाबदार वृत्ती जनतेसमोर आणावी. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनच्या सूचनांनुसार सरकारी रुग्णालयातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा, त्यातील त्रुटी दूर कराव्यात असे आवाहन तिवारी यांनी केले.