शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

मुठा नदीतील ७० टक्के प्रदूषण मैलापाण्यामुळे - जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST

जिवीतनदी या संस्थेने केलेल्या अभ्यासात नदीमध्ये घातक असलेले रसायने आढळून आले आहेत. यामुळे भविष्यकालीन संकट उभे राहू शकते. संस्थेने ...

जिवीतनदी या संस्थेने केलेल्या अभ्यासात नदीमध्ये घातक असलेले रसायने आढळून आले आहेत. यामुळे भविष्यकालीन संकट उभे राहू शकते. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात क्रोमिअम, लेड, आर्सेनिक, कॉपर, कॅडमिअम, आयर्न, कॅलिफॉर्म खूप मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. तर, डीडीटी, क्लोरीफ्रायडोफास, मोनोक्रोटोफास, पायरोफास, अ‍ॅस्ट्राझिन, डायड्रीन अशा विविध प्रकारच्या पेस्टीसाईडची मात्राही मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहे.

====

वायफळ खर्च थांबवा

“नदीच्या एकूण प्रदुषणापैकी ७० टक्के प्रदुषण मैलापाणी सोडल्याने होते आहे. एसटीपी पूर्ण क्षमतेने काम करतात हे अर्धसत्य आहे. नदीच्या प्रवाहात मर्यादेपेक्षा अधिक रसायने आढळून येत आहेत. पालिकेच्या पंचवार्षिक योजनेत याविषयी नियोजनच करण्यात येत नाही. एकीकडे चुकीचे उड्डाणपूल, नको तिथे पदपथ बांधण्यावर खर्च होतो परंतु, आरोग्याच्यादृष्टीने महत्वाच्या नदीच्या प्रदुषणमुक्तीकडे दुर्लक्ष केले जाते.”

- शैलजा देशपांडे, जिवीतनदी

====

‘एसटीपींची धुळफेक’

एसटीपींची क्षमता कमी असल्याने सकाळच्या वेळेत प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडून दिले जाते. दरवर्षी ठेकेदारांवर देखभाल-दुरुस्ती आणि प्रकल्प चालविण्यासाठी कोट्यवधी खर्च केले जातात. नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर मैलापाणी नदीत मिळतो त्याकडे दुर्लक्ष केले जाते. खरेतर शहरातील ओढे हे पावसाळी ओढे आहेत. या ओढ्यातून पावसाळ्यानंतर पाणी वाहणे अपेक्षित नाही. परंतु, वर्षभर या नाल्यांमधून मैलापाणी वाहते ज्यावर प्रक्रिया होत नाही.

- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच