शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

दोन दिवसांत ३० लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: August 19, 2016 06:12 IST

पतेती आणि रक्षाबंधनानिमित्त सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे पीएमपीएला दोन दिवसात सुमारे ३० लाखांच्या घरात वाढीव उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न पिंपरीतून मिळाले आहे.

पिंपरी : पतेती आणि रक्षाबंधनानिमित्त सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे पीएमपीएला दोन दिवसात सुमारे ३० लाखांच्या घरात वाढीव उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न पिंपरीतून मिळाले आहे. दरवर्षा प्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकासांठी पतेती आणि रक्षाबंधनानिमित्त १०३ जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या साप्ताहीक सुट्या रद्द करण्यात आल्यामुळे शहरातील सर्व थांब्यावर दर पाच मिनीटाला पीएमपीएल बस प्रवाशांना उपलब्ध होत होती. याचा परिणाम पिंपरी-चिंचवड मधील पीएमपीएलच्या पिंपरी,निगडी आणि भोसरी या तीन विभागातून दोन दिवसात सुमारे पीएमपीएला २५ लाखांच्या घरात वाढीव उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये पिंपरी विभागाचे दैंनदिन उत्पन्न १२ लाखांचे असताना पतेतीच्या दिवशी १७ लाखांपर्यंत उत्पन्न गेले. तर रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री एकपर्यंत बस धावणार असल्याने २० लाखांच्या घरात हे उत्पन्न जाण्याचाची शक्यता असल्याचे आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी सांगितले. तर निगडी विभागाचे दैनंदिन उत्पन्न १३ लाखांचे असून पतेतीला शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे केवळ एकच लाखांचे उत्पन्न मिळाले असल्याचे आगार व्यवस्थापक राजेश रूपनवार यांनी सांगितले. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळपासूनच निगडीहून पुण्याला, हडपसर, विश्रांतवाडी,कात्रज या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती. गर्दीचे प्रमाण लक्षात घेता दर दहामिनिटाला या मार्गावरून पीएमपीएल बस सोडण्यात येत होती. रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री एकपर्यंत बस धावणार असल्याने सुमारे २० लाखांच्या घरात उत्पन्न मिळणार असल्याची माहितीही रूपनवार यांनी दिली. दरम्यान,या तीन्ही विभागातून हे वाढीव उत्पन्न निव्वळ तिकीटांचे असून, सवलत पासमुळे हे उत्पन्न अधिक वाढणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)