शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

लोकअदालतीमध्ये १४१ दावे निकाली

By admin | Updated: February 14, 2017 01:38 IST

‘वेळ व पैसा वाचवण्यासाठी; तसेच कौटुंबिक व सामाजिक संबंध टिकविण्यासाठी पक्षकारांनी आपले वाद सामंजस्याने मिटवावेत,’

राजगुरुनगर : ‘वेळ व पैसा वाचवण्यासाठी; तसेच कौटुंबिक व सामाजिक संबंध टिकविण्यासाठी पक्षकारांनी आपले वाद सामंजस्याने मिटवावेत,’ असे आवाहन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी राजगुरुनगर येथे केले.राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय महालोकअदालतीचे आयोजन केले होते. या वेळी सहन्यायाधीश अतुल सलगर, एस. के. दाभाडे, पी. ए. साबळे, कनिष्ठस्तर न्यायालयाचे न्यायाधीश वाय. जे. तांबोळी, एच. डी. देशिंगे, एस. जे. कातकर, सरकारी वकील अरुण ढमाले, गिरीश कोबल, रजनी नाईक, राजीव तडवी, अनिल चुकेवाड, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण मुळूक, उपाध्यक्ष अ‍ॅड. संदीप रेटवडे, सचिव अ‍ॅड. अमोल घुमटकर, अ‍ॅड. संदीप मलघे, अ‍ॅड. शंकर कोबल, अ‍ॅड. अनिल वाडेकर, ज्येष्ठ विधितज्ज्ञ अ‍ॅड. बी. एम. सांडभोर, अ‍ॅड. माणिक पाटोळे, अ‍ॅड. पोपटराव तांबे, अ‍ॅड. रघुवीर गायकवाड, अ‍ॅड. वैभव कर्वे, अ‍ॅड. संजय पानमंद, अ‍ॅड. योगेश साबळे, अ‍ॅड. सविता भोर यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.१९५० विविध प्रकारचे खटले ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४१ खटले निकाली काढण्यात आले. पॅनल जज्ज म्हणून सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नाईकरे, हेमलता टाकळकर, नाना थिगळे, दत्तात्रय लांडे, गीताराम टाकळकर, रोहिदास होले, वासुदेव मुळूक यांनी काम पाहिले.