शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पाणीटंचाईचे संकट टळणार

By admin | Updated: May 6, 2015 06:08 IST

टंचाईचे संकट गडद होत असतानाच पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ४ मेअखेर ९५.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) म्हणजेच ३९.७६ टक्के साठा शिल्लक आहे.

पिंपरी : टंचाईचे संकट गडद होत असतानाच पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ४ मेअखेर ९५.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) म्हणजेच ३९.७६ टक्के साठा शिल्लक आहे. मागील वर्षापेक्षा हे पाणी अधिक आहे. आंद्रा धरणात ५६.१७ दलघमी (६७.६६ टक्के) पाणी उरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे पाणी दहा टक्क्यांहून अधिक असून, शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. पवना धरणाची साठवणूक क्षमता २७३.८५ दलघमी (९.६७ टीएमसी) आहे. मागील वर्षी याच कालावधीपर्यंत धरणात ८३.८५ दलघमी पाणी शिल्लक होते. त्यातच पाऊस लांबल्याने पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली होती. मात्र, या वर्षी अवकाळी पावसाची शेतकऱ्यांवर अवकृपा झाली असली, तरी धरणातील पाणीसाठा वाढण्यात त्यामुळे मदत झाली आहे. त्यामुळे धरणात ४ मेपर्यंत ९५.८० दलघमी पाणी आहे. इतर धरणांमध्येही पुरेसे पाणी आहे. पाऊस वेळेत झाल्यास शहराला पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याची परिस्थती आहे. त्यातच मंगळवारी पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळण्याचे चित्र तयार झाले आहे.(प्रतिनिधी)धरणपाणी दलघमीत टक्केवारीमागील वर्षाचा साठा(कंसात टीएमसीत)(दलघमीत)पवना९५.८० (३.३८)३९.७६८३.८५वडिवळे१८.२९ (०.६६)६०.१८११.६२आंद्रा५६.१७ (१.९८)६७.८८४६.७५कुसगाव७.७१ (०.२७)४८.०१५.४९मुळशी९८.८१ (३.४९)१८.९०९३.३०