शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शहरात पाणीकपात होण्याची शक्यता!

By admin | Updated: March 4, 2016 00:25 IST

गतवर्षीच्या तुलनेत पवना धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा पंधरा टक्क्यांनी कमी झाला आहे.

पिंपरी : गतवर्षीच्या तुलनेत पवना धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा पंधरा टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे तातडीने बैठक बोलावण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत पाणी कपात करायची की नाही, याबाबत निर्णय होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पिण्याचे पाणीपुरवठा केला जातो. धरणात ३.५९ टीमसी पाणीसाठा असून, ४२.११ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी ४.९१ टीएमसी पाणीसाठा असून, ५७.७० टक्के पाणी उपलब्ध आहे. दररोज धरणातून २६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा १५.५० टक्के कमी आहे. पवना नदीतून हे पाणी रावेत येथील बंधाऱ्यात येते. तेथून जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. हे पाणी शहरातील विविध भागात पाणी पुरविले जाते. दिवसातून एक वेळ पाणी केले असले, तरी सध्याचा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल, असे पाटबंधारे विभागाचे मत आहे. (प्रतिनिधी)