शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

हल्ला करणारा अटकेत

By admin | Updated: June 4, 2016 00:22 IST

सुदुंबरे गावच्या हद्दीत २१ मे रोजी सकाळी प्रातर्विधीस गेलेल्या दोन अल्पवयीन आदिवासी मुलींवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.

तळेगाव : सुदुंबरे गावच्या हद्दीत २१ मे रोजी सकाळी प्रातर्विधीस गेलेल्या दोन अल्पवयीन आदिवासी मुलींवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. त्यात एकीचा मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. या गुन्ह्यातील महेंद्र ऊर्फ कुमार दत्तू तळपे (वय २४, रा. वाशिरे, तळपेवस्ती, ता. खेड, जि. पुणे) या आरोपीला मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ठाणे परिसरात गुरुवारी सायंकाळी जेरबंद केले. गुन्ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तपास सुरू आहे. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.पोलीस उपअधीक्षक विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीवरून, सुदुंबरे गावच्या हद्दीत २१ मे रोजी सकाळी १०च्या सुमारास ऋतुजा काळुराम कुसुमकर (वय १४) व पायल संतोष जगताप (वय ७) या प्रातर्विधीसाठी लगतच्या शेतात गेल्या होत्या. त्या मुलींवर आरोपी तळपे याने धारदार चाकूने गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यात पायल जगताप हिचा जागीच मृत्यू झाला, तर ऋतुजा गंभीर जखमी झाली.घटनास्थळाला पोलीस अधीक्षक जय जाधव, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक विवेक पानसरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा निरीक्षक राम जाधव यांनी भेट दिली होती. पोलीस निरीक्षक राम जाधव, सहायक निरीक्षक सतीश होडगर, कर्मचारी राजेंद्र मिरघे, सुनील जावळे, शंकर जम, दत्ता बनसोडे, गणेश महाडिक, विशाल साळुंखे, चंद्रकांत बागवडे, रऊफ इनामदार यांच्या पथकाने गुप्त माहिती व खबऱ्यामार्फत माहिती घेऊन आरोपी महेंद्र तळपे याला गुरुवारी सायंकाळी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (वार्ताहर)