शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

लाभार्थी गावांत होतेय कृत्रिम पाणीटंचाई

By admin | Updated: April 2, 2017 03:00 IST

पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद

खळद : पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद, शिवरी, वाळुंज, तक्रारवाडी, साकुर्डेया गावांना तसेच यांच्या वाडयावस्त्यांना पाणी पुरवठा होत असुन नागरीकांना जवळपास दहा दहा दिवस पाणी मिळत नाही यामुळे या भागातील नागरीकांचे पाण्याचे मोेठे हाल होत असतानाच येथील फिल्टर प्लांटवरून रोज पाच टँकरने दहा ते पंधरा फे-या होत असल्यानेया योजनेवर अधिक ताण येऊन नागरीकांचे पाण्याचे प्रचंढ हाल होत असल्याचेपाहावयास मिळत आहे.येथे योजना उशाला आणि कोरड घशाला अशी परीस्थिती सध्या झाली असुन घराशेजारून पाण्याची लाईन गेली तर दारातुन रोज पाण्याचेटँकर भरून जात असल्याचेदिसत आहेपण आपली हक्काची योजना असतानाही घरात हंडाभर पाणी नाही यामुळेशासनानेतयार केलेल्या या कृत्रीम पाणी टंचाईला नागरीक सामोरे जात आहेत. याबाबत आज सकाळी शिवरी येथे संतप्त नागरीकांनी पाण्याचे टँकर आडवून याचा जोरदार निषेध केला व परत टँकर न आणण्याची विनंती केली अन्यथा सर्व गावातील नागरीक महिला,पुरूष,युवक ,जनावरांसहीत रस्त्यावर उतरतील असा शासनाला खणखणीत इशारा दिला.य्शिवरी येथील फिल्टर प्लांटवर मात्र प्रत्याक्षात ४ ते५ हॉर्सपॉवरच्या पंपा इतकेच पाणी येते तर ज्यावेळी ही योजना झाली. त्यावेळची लोकसंख्या व आत्ताची लोकसंख्या यात तिपटीनेवाढ झाली आहेयामुळे हे पाणी या गावांना पुरविणेच या कर्मचा-यांना जिकरीचे होत आहे.तहसीलदारांनी पाहणी करावीसाहेब इतर गावातील नागरीकांना पाणी मिळावेयांस आमचा विरोध नाही पण योजना आमची असताना आम्हालाच पाणी मिळत नाही ,आमचेच पाण्याचे हाल होत आहेत मंग आपण हेटँकर येथे च का पाठवता ? ४ तारखेला आमच्या या भागातील कावडी शिखर शिंगणापूरला पायी वारीसाठी प्रस्थान करणार आहेत यावेळी नोकरी व्यवसायानिमित्तानेबाहेर गेलेलेहजारो नागरीक तसेच मोठयाप्रमाणावर नातेवाईकही येणार असल्यानेयावेळी आम्ही पाण्याचेकाय करायचे? असा संतप्त सवाल करीत आपण येथे येऊन परीस्थितीची पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली. पिलाणवाडी जलाशयातील उपसा बंद कराया योजनेला पाणी पुरवठा करणा-या पिलाणवाडी जलाशयातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असुन येथील पाणी हेआता पिण्यासाठीच राखीव होणे गरजेचेअसताना येथे राजरोस पणे शेतीसाठी पाणी उपसा होत असुन याचीही प्रशासनानेतातडीनेदखल घेत हा पाणी उपसा बंद करावा अन्यथा या पुढील काळात ऐन उन्हाळयात ,यात्रांच्या मोसमात तीव्र पाणी टंचाईला सामोरेजावेलागेल अशी भीतीही नागरीक व्यक्त करीत आहेत.