शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

लाभार्थी गावांत होतेय कृत्रिम पाणीटंचाई

By admin | Updated: April 2, 2017 03:00 IST

पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद

खळद : पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद, शिवरी, वाळुंज, तक्रारवाडी, साकुर्डेया गावांना तसेच यांच्या वाडयावस्त्यांना पाणी पुरवठा होत असुन नागरीकांना जवळपास दहा दहा दिवस पाणी मिळत नाही यामुळे या भागातील नागरीकांचे पाण्याचे मोेठे हाल होत असतानाच येथील फिल्टर प्लांटवरून रोज पाच टँकरने दहा ते पंधरा फे-या होत असल्यानेया योजनेवर अधिक ताण येऊन नागरीकांचे पाण्याचे प्रचंढ हाल होत असल्याचेपाहावयास मिळत आहे.येथे योजना उशाला आणि कोरड घशाला अशी परीस्थिती सध्या झाली असुन घराशेजारून पाण्याची लाईन गेली तर दारातुन रोज पाण्याचेटँकर भरून जात असल्याचेदिसत आहेपण आपली हक्काची योजना असतानाही घरात हंडाभर पाणी नाही यामुळेशासनानेतयार केलेल्या या कृत्रीम पाणी टंचाईला नागरीक सामोरे जात आहेत. याबाबत आज सकाळी शिवरी येथे संतप्त नागरीकांनी पाण्याचे टँकर आडवून याचा जोरदार निषेध केला व परत टँकर न आणण्याची विनंती केली अन्यथा सर्व गावातील नागरीक महिला,पुरूष,युवक ,जनावरांसहीत रस्त्यावर उतरतील असा शासनाला खणखणीत इशारा दिला.य्शिवरी येथील फिल्टर प्लांटवर मात्र प्रत्याक्षात ४ ते५ हॉर्सपॉवरच्या पंपा इतकेच पाणी येते तर ज्यावेळी ही योजना झाली. त्यावेळची लोकसंख्या व आत्ताची लोकसंख्या यात तिपटीनेवाढ झाली आहेयामुळे हे पाणी या गावांना पुरविणेच या कर्मचा-यांना जिकरीचे होत आहे.तहसीलदारांनी पाहणी करावीसाहेब इतर गावातील नागरीकांना पाणी मिळावेयांस आमचा विरोध नाही पण योजना आमची असताना आम्हालाच पाणी मिळत नाही ,आमचेच पाण्याचे हाल होत आहेत मंग आपण हेटँकर येथे च का पाठवता ? ४ तारखेला आमच्या या भागातील कावडी शिखर शिंगणापूरला पायी वारीसाठी प्रस्थान करणार आहेत यावेळी नोकरी व्यवसायानिमित्तानेबाहेर गेलेलेहजारो नागरीक तसेच मोठयाप्रमाणावर नातेवाईकही येणार असल्यानेयावेळी आम्ही पाण्याचेकाय करायचे? असा संतप्त सवाल करीत आपण येथे येऊन परीस्थितीची पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली. पिलाणवाडी जलाशयातील उपसा बंद कराया योजनेला पाणी पुरवठा करणा-या पिलाणवाडी जलाशयातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असुन येथील पाणी हेआता पिण्यासाठीच राखीव होणे गरजेचेअसताना येथे राजरोस पणे शेतीसाठी पाणी उपसा होत असुन याचीही प्रशासनानेतातडीनेदखल घेत हा पाणी उपसा बंद करावा अन्यथा या पुढील काळात ऐन उन्हाळयात ,यात्रांच्या मोसमात तीव्र पाणी टंचाईला सामोरेजावेलागेल अशी भीतीही नागरीक व्यक्त करीत आहेत.