शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
2
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
5
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
6
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
7
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
8
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
9
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
10
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
11
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
12
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
13
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
14
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
15
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
16
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
17
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
18
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
19
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
20
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली

नूकसान भरपाईच्या प्रतिक्षेत लोटले वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST

सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी २६ हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली होती परंतू १२८२ शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे ...

सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी २६ हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली होती परंतू १२८२ शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याने ते उगवले नाही. या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती.माहीतीचा अभाव असल्याने १२८२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागाकडे पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे खरीपाची काढणी होऊन वर्ष लोटले तरी अद्यापही मदत मात्र मिळाली नाही.विशेषतः परभणी जिल्ह्यात ईतर तालूक्यातील शेतकऱ्यांना काही तरी मदत मिळाली.मात्र सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा छदामही मिळाला नाही.याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची उदासीनतेमुळे कंपनीचे चांगभल होत आहे.

या कंपनीच्या होत्या तक्रारी

इगल(६९८),अँग्रीस्टर (२२),अंकुर (९१),ओस्वाल (२३),कृषीधन (१८),ग्रिनगेन (७१),प्रगती (२१),बुस्टर (३६),यशोदा (५०),वरदान(३४)सारस (४५),व अन्य कंपनीच्या १७३ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या होत्या.

न्यायालयात याचिका दाखल

बोगस बियाणे कंपनीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, त्याचबरोबर या कंपनी विरुद्ध सेलू न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.त्याची सुनावणी मात्र झाली नाही अशी माहिती कषी आधिकारी आनंद कांबळे यांनी दिली.