शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

नूकसान भरपाईच्या प्रतिक्षेत लोटले वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST

सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी २६ हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली होती परंतू १२८२ शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे ...

सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी २६ हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली होती परंतू १२८२ शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याने ते उगवले नाही. या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती.माहीतीचा अभाव असल्याने १२८२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागाकडे पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे खरीपाची काढणी होऊन वर्ष लोटले तरी अद्यापही मदत मात्र मिळाली नाही.विशेषतः परभणी जिल्ह्यात ईतर तालूक्यातील शेतकऱ्यांना काही तरी मदत मिळाली.मात्र सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा छदामही मिळाला नाही.याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची उदासीनतेमुळे कंपनीचे चांगभल होत आहे.

या कंपनीच्या होत्या तक्रारी

इगल(६९८),अँग्रीस्टर (२२),अंकुर (९१),ओस्वाल (२३),कृषीधन (१८),ग्रिनगेन (७१),प्रगती (२१),बुस्टर (३६),यशोदा (५०),वरदान(३४)सारस (४५),व अन्य कंपनीच्या १७३ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या होत्या.

न्यायालयात याचिका दाखल

बोगस बियाणे कंपनीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, त्याचबरोबर या कंपनी विरुद्ध सेलू न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.त्याची सुनावणी मात्र झाली नाही अशी माहिती कषी आधिकारी आनंद कांबळे यांनी दिली.