शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आहार चांगला असेल तर विचारही चांगले होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:52 IST

परभणी : किशोरवयीन मुलींनी आपला आहार चांगला ठेवला पाहिजे. संतुलित आहारामुळे शारीरिक समस्या तर दूर होतातच, शिवाय विचारही चांगले ...

परभणी : किशोरवयीन मुलींनी आपला आहार चांगला ठेवला पाहिजे. संतुलित आहारामुळे शारीरिक समस्या तर दूर होतातच, शिवाय विचारही चांगले होतात, असे मत डॉ. वर्षा झंवर यांनी व्यक्त केले.

येथील बी. रघुनाथ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन व्याख्यानात त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विलास सोनवणे, महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. अर्शिया परवीन, प्रा. डॉ. अपर्णा देशपांडे यांची उपस्थिती होती.

प्रा. डॉ. वर्षा झंवर यांनी ‘किशोरवयीन मुले व मुली : आहार व आरोग्य’ या विषयावर व्याख्यान दिले. त्या म्हणाल्या, शिक्षण घेत असतानाच आरोग्याच्या तक्रारी वाढू नयेत. त्यासाठी दररोजच्या आहारात विविध जीवनसत्त्वे, प्रथिने, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा वापर केला पाहिजे. भारतात साधारणपणे दोन प्रकारची माणसे आढळतात.

एक म्हणजे अतिशय जाड माणसे कमी आहाराचे सेवन करून वजन कमी करतात आणि सडपातळ माणसे कायम आजारी असतात. त्यातील सुवर्णमध्य आपण साधला पाहिजे. कोविडच्या रुग्णांना दररोज विविध जीवनसत्त्वांच्या औषधी दिल्या जातात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे नियमित व्यायाम करा, असा सल्ला झंवर यांनी यावेळी दिला.