शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आहार चांगला असेल तर विचारही चांगले होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:52 IST

परभणी : किशोरवयीन मुलींनी आपला आहार चांगला ठेवला पाहिजे. संतुलित आहारामुळे शारीरिक समस्या तर दूर होतातच, शिवाय विचारही चांगले ...

परभणी : किशोरवयीन मुलींनी आपला आहार चांगला ठेवला पाहिजे. संतुलित आहारामुळे शारीरिक समस्या तर दूर होतातच, शिवाय विचारही चांगले होतात, असे मत डॉ. वर्षा झंवर यांनी व्यक्त केले.

येथील बी. रघुनाथ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन व्याख्यानात त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विलास सोनवणे, महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. अर्शिया परवीन, प्रा. डॉ. अपर्णा देशपांडे यांची उपस्थिती होती.

प्रा. डॉ. वर्षा झंवर यांनी ‘किशोरवयीन मुले व मुली : आहार व आरोग्य’ या विषयावर व्याख्यान दिले. त्या म्हणाल्या, शिक्षण घेत असतानाच आरोग्याच्या तक्रारी वाढू नयेत. त्यासाठी दररोजच्या आहारात विविध जीवनसत्त्वे, प्रथिने, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा वापर केला पाहिजे. भारतात साधारणपणे दोन प्रकारची माणसे आढळतात.

एक म्हणजे अतिशय जाड माणसे कमी आहाराचे सेवन करून वजन कमी करतात आणि सडपातळ माणसे कायम आजारी असतात. त्यातील सुवर्णमध्य आपण साधला पाहिजे. कोविडच्या रुग्णांना दररोज विविध जीवनसत्त्वांच्या औषधी दिल्या जातात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे नियमित व्यायाम करा, असा सल्ला झंवर यांनी यावेळी दिला.