शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नियम व निर्देश पाळून शिवजयंती साजरी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:29 IST

सद्यस्थितीत बदलत्या वातावरणात कोरोना महामारीच्या विषाणूंची सक्रियता वाढल्याने हा रोग रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिव जन्मोत्सव साजरा करतांना ...

सद्यस्थितीत बदलत्या वातावरणात कोरोना महामारीच्या विषाणूंची सक्रियता वाढल्याने हा रोग रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिव जन्मोत्सव साजरा करतांना शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. मिरवणूक न काढता केवळ १०० लोकांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी गोविंद खोडवे, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सपोनि राजेश राठोड, बालाजी गायकवाड, नगरसेवक सत्यपाल साळवे, तुकाराम तांदळे, शेख मुस्तफा, प्रमोद मस्के, रणधीर भालेराव, सखूबाई लटपटे, डी. डी. राजूरकर, संजय सुपेकर, जावेद इनामदार, आशाताई रेघाटे, लक्ष्मीबाई आडे आदींसह शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, राजकीय पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान,या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा एकही पदाधिकारी उपस्थित नसल्याने शिवजयंती महोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवत होती.