शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

पालम तालुक्यात तुरीची शास्त्रज्ञांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी व पीक विमा मंजूर करण्यात यावा अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली आहे. याची प्रशासनाने ...

शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी व पीक विमा मंजूर करण्यात यावा अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली आहे. याची प्रशासनाने दखल घेऊन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञांना पालम तालुक्यातील वाळलेल्या तुरीची पाहणी करून अभ्यास करण्याकरिता पाठवण्यात आले होते. यात परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यु .एन. आळसे ,आपेट ,संदीप जगताप त्यांच्यासोबत पालम तालुका कृषी अधिकारी देशमुख ,मंडळ कृषी अधिकारी वनवे मॅडम ,कृषी सहाय्यक हनवते, दत्ता दुधाटे, आनंदराव ,खरटमल यांच्यासह शेतकरी बंटी लांडगे, ओमकार लांडगे, शिवलिंग खेडकर यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते .पथकाने तालुक्यातील बनवस रावराजुर व शेखराजुर येथे तुरीच्या शेतात भेटी दिल्या. फुलोरा असलेल्या अवस्थेतच तुरीचे पीक वाळलेले त्यांना दिसून आले. त्यानंतर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या पाहणीनंतर निष्कर्ष काढला. या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन तुरीच्या झाडावर फायटोपेरा नावाचा रोग येऊन तुरीचे हिरवेगार असलेले झाड वाळून गेले आहे असे शास्त्रज्ञांनी उपस्थित तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांना सांगितले.