शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

रबी हंगामातील ज्वारी पीक बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. खरीप ...

सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबी हंगावर आहे. उशिराच्या पावसाने रबी पीक पेरणीसाठी शेतकऱ्यांना फायदा झाला. सोयाबीन काढणीनंतर सुरुवातीला करण्यात आलेल्या रबी हंगामातील ज्वारी पीक सध्या बहरात आहे. कापूस वेचणीत आवरल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस पीक उपटून ज्वारी, गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याबरोबरच जायकवाडीच्या पाण्यावरही रबी हंगामातील पिकांना पाणी दिले जात आहे. तालुक्यात २४ हजार ८३९ हेक्टरवर रबी क्षेत्र आहे. ज्यामध्ये १८ हजार ४२० हेक्टरवर पेरणी होणे अपेेक्षित आहे. आतापर्यंत ७ हजार ८३७ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या ज्वारी पीक जोमदार असल्याचे पाथरी तालुक्यात दिसून येत आहे.