शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रबी हंगामातील ज्वारी पीक बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. खरीप ...

सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबी हंगावर आहे. उशिराच्या पावसाने रबी पीक पेरणीसाठी शेतकऱ्यांना फायदा झाला. सोयाबीन काढणीनंतर सुरुवातीला करण्यात आलेल्या रबी हंगामातील ज्वारी पीक सध्या बहरात आहे. कापूस वेचणीत आवरल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस पीक उपटून ज्वारी, गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याबरोबरच जायकवाडीच्या पाण्यावरही रबी हंगामातील पिकांना पाणी दिले जात आहे. तालुक्यात २४ हजार ८३९ हेक्टरवर रबी क्षेत्र आहे. ज्यामध्ये १८ हजार ४२० हेक्टरवर पेरणी होणे अपेेक्षित आहे. आतापर्यंत ७ हजार ८३७ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या ज्वारी पीक जोमदार असल्याचे पाथरी तालुक्यात दिसून येत आहे.