शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

प्रवाशी निवाऱ्या अभावी होतेय प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:22 IST

तालूक्यातील अनेक गावाच्या बस थांब्यावर प्रवाशी निवारा नाही. त्यामुळे प्रवाशांना बसच्या प्रतिक्षेत उन्ह, वारा, पावसातच थांबावे लागते. तालूक्यामध्ये ४२ ...

तालूक्यातील अनेक गावाच्या बस थांब्यावर प्रवाशी निवारा नाही. त्यामुळे प्रवाशांना बसच्या प्रतिक्षेत उन्ह, वारा, पावसातच थांबावे लागते. तालूक्यामध्ये ४२ ग्रामपंचायत असुन ६० गावे आहेत. यापैकी तालूक्यातील अनेक गावाच्या बस थांब्यावर प्रवाशी निवारा उभारलेला नाही. परीणामी प्रवाशांना उन्हातच बसची वाट बघत थांबावे लागते. सोनपेठ येथे परळी, पाथरी, गंगाखेड येथून बसेस येतात. परंतु, यापैकी एकाही ठिकाणावरून येणाऱ्या बसेस वेळेवर येत नाहित. त्यामुळे प्रवाशांना तासन तास बसथांब्यावर बसची वाट बघत थांबावे लागते. काही गावे तर रोड पासुन एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहेत. तेथून प्रवाशी पायाने येवून बस थांब्यावर तासनतास थांबावे लागते. तालूक्यातील पारधवाडी, बुक्तरवाडी, उखळी यासह काही गावात अजुनही बस पोहचलेलीच नसल्यामुळे त्याठिकाणी अवैध प्रवाशी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागतो. प्रवाशांना आपला प्रवास जिव मुठीत घेऊन करावा लागतो. प्रवासी निवाऱ्या संदर्भात नागरिकामध्ये तिव्र संताप व्यक्त करत असुन तालुक्यातील ज्या -ज्या ठिकाणी बस थांबते. त्या ठिकाणी प्रवाशी निवारा उभारण्याची मागणी होत आहे.