शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST

परभणी : सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, एखाद्याच्या भावना दुखावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे या पोस्ट ...

परभणी : सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, एखाद्याच्या भावना दुखावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे या पोस्ट टाकताना टाकताना पुरेशी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी आता अनेक जण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरतात. भावनांच्या आहारी जाऊन अनेकवेळा आक्षेपार्ह पोस्ट, वादग्रस्त भाषणे टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात अशा प्रकरणांत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी असले तरी टाकलेल्या पोस्टवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यामुळे अशा पोस्ट टाकण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज आहे.

तलवारीने केक कापण्याची फॅशन

n अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापण्याची फॅशन निर्माण झाली आहे.

n अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचा प्रकार जिल्ह्यात घडलेला नाही.

n मात्र असा प्रकार केल्यास तो अंगलट येऊ शकतो.

बदनामीच्या पोस्ट

तलवार, बंदूक घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या एकाही प्रकाराची पोलीस ठाण्यात नोंद नाही.

मात्र, आक्षेपार्ह भाषणांचे व्हीडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.

त्यामुळे अशा पोस्ट टाकताना नेटकऱ्यांना काळज घ्यावी लागणार आहे.

लाईक करणारेही

येणार अडचणीत

n सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या समूहाची, व्यक्तीची बदनामी होत असले तर सायबर कायद्यांतर्गत तो गुन्हा ठरतो.

n सोशल मीडियावरील अशा पोस्ट, त्यावर येणारे कमेंटस्वर पोलीस दलातील सायबर विभागाचे बारकाईने लक्ष असते.

n त्यामुळे सोशल मीडियावर अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध तर गुन्हा नोंद होतोच शिवाय या प्रकाराला समर्थन देणाऱ्या लाईक्स् आणि कमेंटस् करणारे देखील अडचणीत येऊ शकतात.

n या बाबी सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने ध्यानात घ्याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.