शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

शेतकऱ्यांचा जत्था दिल्लीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST

केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी ३७ दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू ...

केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी ३७ दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव गावडे, कॉ. राजन क्षीरसागर, ॲड. माधुरी क्षीरसागर, माणिक कदम, प्रा. नितीन सावंत, शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली २ जानेवारी रोजी रात्री चार वाहनांतून शेतकऱ्यांचा जत्था नांदेड, नागपूरमार्गे दिल्लीकडे रवाना झाला आहे. किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथून आलेले ५५ शेतकरी रात्री ११ वाजता गंगाखेड शहरात आले. स्वागताध्यक्ष रविकांत चौधरी यांच्यासह श्रीधर देशमुख, बाबुराव गळाकाटू, गोपीनाथ भोसले, प्रमोद मस्के, ओमकार पवार आदींनी या शेतकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर हे सर्व शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. कार्यक्रमासाठी ओमकार पवार, गोविंद यादव, संजय धारे, सुशांत चौधरी, चंद्रकांत जाधव, साहेबराव चौधरी, परमेश्वर जाधव, लालाखान पठाण, रोहिदास बदाले, पंडीत ठेंबरे, शेख जाकीर आदींनी परिश्रम घेतले.