शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाविषयी सरकार असंवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST

परभणी : ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारने पाच जिल्ह्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे राज्य सरकार ...

परभणी : ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारने पाच जिल्ह्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे राज्य सरकार हे असंवेदनशील असून, कोणत्याच समाज घटकाच्या सुरक्षेचे सरकारला देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप खा. प्रीतम मुंडे यांनी येथे केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात गुरुवारी पत्रकर परिषद घेण्यात आली. यावेळी खा. प्रीतम मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ओबीसीचे हक्काचे आरक्षण काढून घेण्याचे पाप या सरकारने केले आहे. आज राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. उद्या शैक्षणिक आरक्षणावरही ही वेळ येऊ शकते. त्यामुळे संपूर्ण समाजाने या बाबीकडे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे. राज्य सरकारने ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्यभरात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनानंतरही राज्य सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही तर आणखी तीव्र आंदोलन केले जाणार आहे. ओबीसींच्या हक्कासाठी केले जाणारे आंदोलन कोणत्याही एका जाती- धर्माचे नसून ते सर्वसमावेश राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकर परिषदेस आ. मेघना बोर्डीकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, विठ्ठलराव रबदडे, रमेशराव गोळेगावकर, प्रमोद वाकोडकर, प्रदीप तांदळे, बाळासाहेब जाधव, भागवत बाजगीर, भालचंद्र गोरे, मोहन कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, एन.डी. देशमुख, बाळासाहेब राजूरकर आदींची उपस्थिती होती.