शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

बायोगॅस योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST

पोखर्णी नृसिंह : शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर जनावरांचे संगोपन करावे व त्यांच्या शेणापासून गोबरगॅसची निर्मिती करावी. या प्रक्रियेतून गॅस बरोबरच ...

पोखर्णी नृसिंह : शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर जनावरांचे संगोपन करावे व त्यांच्या शेणापासून गोबरगॅसची निर्मिती करावी. या प्रक्रियेतून गॅस बरोबरच उत्कृष्ट सेंद्रिय खत देखील मिळते, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बायोगॅस योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.

पंचायत समिती व कृषि विभाग मार्फत नृसिंह पोखर्णी येथील बायोगॅस (गोबरगॅस) सयंत्र बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, सदरील गोबरगॅस सयंत्रची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवनांद टाकसाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, कृषि विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी केली. यावेळी बायोगॅसचे झालेले काम पाहून समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विस्तार अधिकारी कृषि पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी परमेश्वर वाघ, कृषी विस्तार अधिकारी नरहरी वाघ, कृषि अधिकारी कुटवाड, ग्रामविकास अधिकारी मधुकर पांचाळ, शेतकरी परमेश्वर वाघ अर्जुन, भास्कर वाघ, ज्ञानोबा वाघमारे, अतुल पुजारी आदींची उपस्थिती होती.