शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:22 IST

तालुक्यातील ५ मंडळापैकी केवळ ४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाकडून शासनास पाठविण्यात आला. मात्र शेती ...

तालुक्यातील ५ मंडळापैकी केवळ ४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाकडून शासनास पाठविण्यात आला. मात्र शेती पिकांचे नुकसान झालेल्या वालूर मंडळातील २१ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनूदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. हे अनुदान तात्काळ मिळावे, या मागणीसाठी सेलु तालुका दबाव गटाच्या वतिने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. मात्र महसुल प्रशासनाकडून कुठलाही मार्ग काढण्यात आला नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी मंगळवार पासुन साखळी उपोषण करुन प्रशासनाचा निषेध नोंदवत २१ गावातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. यासाठी दबाव गटाचे निमंत्रक अँड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, सतिश काकडे, इसाक पटेल, जयसिंग शेळके, अँड. देवराव दळवे, सय्यद जलाल, विलास रोडगे, मधूकर सोळंके, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे, गुलाब पौळ, दिलिप शेवाळे, दिलिप मगर, योगेश काकडे, केशव डोईफोडे, अँड. योगेश सुर्यवंशी, रामप्रसाद शिंदे,मुकुंद टेकाळे, उत्तम भाबट, डिगांबर भुजबळ, वसंत काकडे, सखाराम नाटकर,विठ्ठल काळे,लक्ष्मण गायके, डाँ. परमेश्वर लांडे, राजाभाऊ भुजबळ, संतोष भाबट, राजाभाऊ आकात, अशोक आंधळे, शिवाजी शेळके, लक्ष्मण मोरेगावकर यांच्यासह मंडळातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.परभणी येथील उपजिल्हाधिकारी डाँ. संजय कुंडेटकर यांनी जिल्हाधिकारी यांना संबधित विषयावर सविस्तर चर्चा करुन अतिवृष्टि अनुदानापासुन शेतकरी वंचित राहणार नाही असे लेखी अश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.