शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:22 IST

तालुक्यातील ५ मंडळापैकी केवळ ४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाकडून शासनास पाठविण्यात आला. मात्र शेती ...

तालुक्यातील ५ मंडळापैकी केवळ ४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाकडून शासनास पाठविण्यात आला. मात्र शेती पिकांचे नुकसान झालेल्या वालूर मंडळातील २१ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनूदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. हे अनुदान तात्काळ मिळावे, या मागणीसाठी सेलु तालुका दबाव गटाच्या वतिने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. मात्र महसुल प्रशासनाकडून कुठलाही मार्ग काढण्यात आला नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी मंगळवार पासुन साखळी उपोषण करुन प्रशासनाचा निषेध नोंदवत २१ गावातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. यासाठी दबाव गटाचे निमंत्रक अँड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, सतिश काकडे, इसाक पटेल, जयसिंग शेळके, अँड. देवराव दळवे, सय्यद जलाल, विलास रोडगे, मधूकर सोळंके, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे, गुलाब पौळ, दिलिप शेवाळे, दिलिप मगर, योगेश काकडे, केशव डोईफोडे, अँड. योगेश सुर्यवंशी, रामप्रसाद शिंदे,मुकुंद टेकाळे, उत्तम भाबट, डिगांबर भुजबळ, वसंत काकडे, सखाराम नाटकर,विठ्ठल काळे,लक्ष्मण गायके, डाँ. परमेश्वर लांडे, राजाभाऊ भुजबळ, संतोष भाबट, राजाभाऊ आकात, अशोक आंधळे, शिवाजी शेळके, लक्ष्मण मोरेगावकर यांच्यासह मंडळातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.परभणी येथील उपजिल्हाधिकारी डाँ. संजय कुंडेटकर यांनी जिल्हाधिकारी यांना संबधित विषयावर सविस्तर चर्चा करुन अतिवृष्टि अनुदानापासुन शेतकरी वंचित राहणार नाही असे लेखी अश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.