शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

गारठ्यात रात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

सेलू : वाढता गारठा आणि वन्य प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेता कृषी पंपाना दररोज दिवसा वीज पुरवठा करावा, अशी ...

सेलू : वाढता गारठा आणि वन्य प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेता कृषी पंपाना दररोज दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एम. एस. आरगडे यांना निवेदन देऊन केली आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना आशा आहेत. तसेच जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने विहीर, बोअरला पाणी उपलब्ध आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याद्वारे रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्या पाणी सोडले आहे. महावितरणकडून कृषी पंपाना एक आठवडा दिवसा आणि रात्री उलटून पालटून वीज पुरवठा केला जात आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे. कमालीची थंडी पडत आहे. तसेच रात्री साप, विंचू, रानडुक्कर आणि हिंस्त्र पशुचा वावर अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. कृषी पंपाना दिवसा योग्य दाबाने वीज पुरवठा करावा, अशी मागणी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष शिवहरी शेवाळे, माजी सभापती रवींद्र डासाळकर, जिल्हा सचिव भागवत दळवे, रामप्रसाद पौळ, दगडोबा जोगदंड, जयसिंग शेळके, कपिल फुलारी आदींनी केली आहे.