शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

गारठ्यात रात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

सेलू : वाढता गारठा आणि वन्य प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेता कृषी पंपाना दररोज दिवसा वीज पुरवठा करावा, अशी ...

सेलू : वाढता गारठा आणि वन्य प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेता कृषी पंपाना दररोज दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एम. एस. आरगडे यांना निवेदन देऊन केली आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना आशा आहेत. तसेच जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने विहीर, बोअरला पाणी उपलब्ध आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याद्वारे रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्या पाणी सोडले आहे. महावितरणकडून कृषी पंपाना एक आठवडा दिवसा आणि रात्री उलटून पालटून वीज पुरवठा केला जात आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे. कमालीची थंडी पडत आहे. तसेच रात्री साप, विंचू, रानडुक्कर आणि हिंस्त्र पशुचा वावर अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. कृषी पंपाना दिवसा योग्य दाबाने वीज पुरवठा करावा, अशी मागणी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष शिवहरी शेवाळे, माजी सभापती रवींद्र डासाळकर, जिल्हा सचिव भागवत दळवे, रामप्रसाद पौळ, दगडोबा जोगदंड, जयसिंग शेळके, कपिल फुलारी आदींनी केली आहे.