शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गारठ्यात रात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:43 IST

सेलू : वाढता गारठा आणि वन्य प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेता कृषी पंपाना दररोज दिवसा वीज पुरवठा करावा, अशी ...

सेलू : वाढता गारठा आणि वन्य प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेता कृषी पंपाना दररोज दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एम. एस. आरगडे यांना निवेदन देऊन केली आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना आशा आहेत. तसेच जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने विहीर, बोअरला पाणी उपलब्ध आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याद्वारे रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्या पाणी सोडले आहे. महावितरणकडून कृषी पंपाना एक आठवडा दिवसा आणि रात्री उलटून पालटून वीज पुरवठा केला जात आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे. कमालीची थंडी पडत आहे. तसेच रात्री साप, विंचू, रानडुक्कर आणि हिंस्त्र पशुचा वावर अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. कृषी पंपाना दिवसा योग्य दाबाने वीज पुरवठा करावा, अशी मागणी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष शिवहरी शेवाळे, माजी सभापती रवींद्र डासाळकर, जिल्हा सचिव भागवत दळवे, रामप्रसाद पौळ, दगडोबा जोगदंड, जयसिंग शेळके, कपिल फुलारी आदींनी केली आहे.