शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान असले तरीही दररोज बाधित रुग्णांचे मृत्यू होत ...

मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान असले तरीही दररोज बाधित रुग्णांचे मृत्यू होत असल्याने चिंता निर्माण झाली होती. तब्बल दोन महिन्यांपासून दररोज कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत होते. मंगळवारी हे मृत्यू थांबले आहेत. दिवसभरात एकाही बाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाला २ हजार ७४५ नागरिकांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. त्यात २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आरटीपीसीआरच्या २ हजार ५२९ अहवालांमध्ये १६ आणि रॅपिड टेस्टच्या २१६ अहवालांमध्ये ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, नागरिकांना आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५० हजार ६५३ रुग्ण नोंद झाले. त्यापैकी ४९ हजार १२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात १ हजार २७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५१ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात ३३ रुग्णांना सुटी देण्यात आली.