शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बोंडअळी नियंत्रणासाठी फरदड कापूस टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:52 IST

सद्य:स्थितीला कापूस पिकाच्या वेचण्या संपल्या असून, काही भागांत हे पीक शेतात तसेच उभे आहे. कीड नियंत्रणाच्या पुरेशा उपाययोजना केल्या ...

सद्य:स्थितीला कापूस पिकाच्या वेचण्या संपल्या असून, काही भागांत हे पीक शेतात तसेच उभे आहे. कीड नियंत्रणाच्या पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याने सेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव पुन्हा पुन्हा वाढत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर किडीला नियमित खाद्यपुरवठा होऊन या किडीचा जीवनक्रम अखंडितपणे सुरू राहील. त्यामुळे पुढील खरीप हंगामातही या किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होऊ शकते. तेव्हा शेतकऱ्यांनी वेचणी झाल्यानंतर कापसाचे पीक काढून टाकावे. पऱ्हाट्यांमध्ये बोंडअळीच्या सुप्त अवस्था असतात. त्यामुळे या पऱ्हाट्या शेताजवळ रचून ठेवू नयेत. कपाशीचे फरदड घेणे टाळावे, शेतातील पऱ्हाट्या वेचून नष्ट कराव्यात व शेत स्वच्छ ठेवावे, रोटाव्हेटरऐवजी पऱ्हाटी चुरा करणारे यंत्र वापरून पऱ्हाटीचा उपयोग कम्पोस्ट खतासाठी करावा. डिसेंबर महिन्यानंतर पाच ते सहा महिने शेत कापूस पीकविरहित ठेवल्यास बोंडअळीचा जीवनक्रम संपुष्टात येतो. त्यामुळे फरदड कापूस घेऊ नये, असे आवाहन मस्के यांनी केले.