शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

दिव्यांगांच्या तक्रारीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ हा कायदा १७ एप्रिल २०१७ पासून देशभर लागू केला आहे. त्यानुसार पंचायतराज ...

केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ हा कायदा १७ एप्रिल २०१७ पासून देशभर लागू केला आहे. त्यानुसार पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबवायच्या योजनांवर खर्च करण्याच्या सूचना २५ जून २०१८ रोजी शासनाने दिल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार दिव्यांगांचे हक्क, त्यांच्यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या योजना, अंमलबजावणी व तक्रारींची नोंद घेण्यासाठी राज्य शासनाने विविध विभागांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार विभागीयस्तरावर विकास विभागाच्या उपायुक्तांकडे, तर जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तसेच तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आणि जिल्हास्तरावर ग्रामसेवकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याच अधिकाऱ्यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

यासंदर्भातील आदेश ग्रामविकास विभागाने १० डिसेंबर रोजी काढला आहे. त्यामध्ये तक्रार निवारण अधिकाऱ्यांनी विहित पद्धतीचा अवलंब करून शासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.