शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

८०४ रुग्ण; २२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

मागील एक महिन्यापासून कोरोना संसर्गाने धास्ती निर्माण केली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढली आहे. सुरुवातीला ३०० ते ४०० च्या ...

मागील एक महिन्यापासून कोरोना संसर्गाने धास्ती निर्माण केली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढली आहे. सुरुवातीला ३०० ते ४०० च्या दरम्यान असलेली ही रुग्णसंख्या आता ८०० ते १००० च्या घरात पोहोचली आहे. शनिवारी प्रशासनाला २ हजार ८०१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ९७८ अहवालात ४८८ आणि रॅपिड टेस्टच्या ८२३ अहवालात ३१६ जण पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूने जिल्हावासीयांची धडधड वाढविली आहे. आठवडाभरापासून दररोज १५ ते २० रुग्णांचा मृत्यू होत आहे. २४ एप्रिल रोजी २२ रुग्णांचा कोराेनाने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात १, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १३, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयांत ४ आणि खासगी रुग्णालयात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या रुग्णांमध्ये १७ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ३० हजार ७७७ झाली आहे. त्यातील २२ हजार ८५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ७७६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार १४४ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील जिल्हा रुग्णालयात २१९, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५२, जि.प. कोविड रुग्णालयात २८८, अक्षदा मंगल कार्यालयात १५६, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ५ हजार ६४९ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

५३२ रुग्णांची कोरोनावर मात

शनिवारी जिल्ह्यातील ५३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील आठवडाभरापासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.