शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:51 IST

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ...

परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ग्रामपंचायत निवडणुकीवरून गावपातळीवर वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे या प्रकारास फाटा देऊन गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढावी, असे आवाहन आ.डॉ. राहुल पाटील आणि आ. मेघना बोर्डीकर यांनी केले होते, तसेच बिनविरोध ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणाही आमदारांनी केली होती. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर या ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या विरोधात एकही उमेदवार नसल्याने या ग्रामपंचायतींना बिनविरोध निवडल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे सेलू आणि गंगाखेड तालुक्यांत प्रत्येकी १०, परभणी तालुक्यात ९, पालम ८, पूर्णा ७, सोनपेठ ५, पाथरी ४ आणि मानवत तालुक्यातील २ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यामुळे आता ५०० ग्रामपंचायतींमध्ये ग्रा.पं. निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.