शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

जिल्ह्यात २७ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:19 IST

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग घटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतरही ...

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग घटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतरही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र स्थिर राहिली होती. त्यामुळे नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाली; परंतु मागील तीन दिवसांपासून हा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात २५२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १७ रुग्णांची नोंद झाली. १४ फेब्रुवारी रोजी १६८ जणांच्या अहवालात २६ रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी ५४६ जणांच्या अहवालामध्ये २७ रुग्णांची भर पडली आहे. ७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४७ होती. आज ती ११४ वर पोहोचली आहे. दिवसभरात १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आता एकूण ८ हजार १२० रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ७ हजार ६८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३१८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ११४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात आयटीआय हॉस्पिटलमध्ये १७, खासगी रुग्णालयांमध्ये ११ आणि हाम आयसोलेशनमध्ये ७९ रुग्णांचा समावेश आहे.