शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

झाडं लावली तुम्ही मग ती जगवणार कोण?

By admin | Updated: April 10, 2017 18:01 IST

एकीकडे जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. एवढेच नाही तर मोठी-मोठी महानगरे व कारखाने हेसुद्धा याला हातभार लावत आहेत.

दिलीप केने, काटोलगेले काही दिवस अनेक शहरांत वृक्षतोडीच्या बातम्या येत आहेत..आणि दुसरीकडे ऊन तापलंय. भाजून काढतं आहे..पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे असं म्हणता म्हणता ते आपल्याला जाणवतंही आहे..एकीकडे जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. एवढेच नाही तर मोठी-मोठी महानगरे व कारखाने हेसुद्धा याला हातभार लावत आहेत.तसं पाहता दरवर्षी नेमानं जिकडे-तिकडे वृक्षारोपण सोहळे साजरे केले जात आहेत. वृक्षदिंडी, प्रभातफेरी यांच्या माध्यमातून शाळा व समाजपातळीवर विविध उपक्रम राबवले जातात. पण एकदा वृक्षारोपण केलं की वर्षभरात किती झाडं जगली याचा आढावा कोणी घेतं का? ती झाडं जगवतो का आपण स्वत:?प्रत्येक माणसाने एक तरी झाड दत्तक घेतलं पाहिजे. झाडं लावली पण त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडं मरतात, त्यांना पाणी मिळत नाही, कधी-कधी भुकेली जनावरसुद्धा ही रोपं खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांची संख्या फारच थोडी होत आहे. या साऱ्याचा आपण कधी विचार करणार?नुस्ती झाडं लावून उपयोग नाही.आपण झाडं जगवली पाहिजेत.आपण पूर्ण क्षमतेनं एक तरी झाड दत्तक घेवून मोठं केलं पाहिजे..नाहीतर नुस्तं बोलत राहण्याला तरी काय अर्थ आहे?