शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

झाडं लावली तुम्ही मग ती जगवणार कोण?

By admin | Updated: April 10, 2017 18:01 IST

एकीकडे जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. एवढेच नाही तर मोठी-मोठी महानगरे व कारखाने हेसुद्धा याला हातभार लावत आहेत.

दिलीप केने, काटोलगेले काही दिवस अनेक शहरांत वृक्षतोडीच्या बातम्या येत आहेत..आणि दुसरीकडे ऊन तापलंय. भाजून काढतं आहे..पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे असं म्हणता म्हणता ते आपल्याला जाणवतंही आहे..एकीकडे जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. एवढेच नाही तर मोठी-मोठी महानगरे व कारखाने हेसुद्धा याला हातभार लावत आहेत.तसं पाहता दरवर्षी नेमानं जिकडे-तिकडे वृक्षारोपण सोहळे साजरे केले जात आहेत. वृक्षदिंडी, प्रभातफेरी यांच्या माध्यमातून शाळा व समाजपातळीवर विविध उपक्रम राबवले जातात. पण एकदा वृक्षारोपण केलं की वर्षभरात किती झाडं जगली याचा आढावा कोणी घेतं का? ती झाडं जगवतो का आपण स्वत:?प्रत्येक माणसाने एक तरी झाड दत्तक घेतलं पाहिजे. झाडं लावली पण त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडं मरतात, त्यांना पाणी मिळत नाही, कधी-कधी भुकेली जनावरसुद्धा ही रोपं खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांची संख्या फारच थोडी होत आहे. या साऱ्याचा आपण कधी विचार करणार?नुस्ती झाडं लावून उपयोग नाही.आपण झाडं जगवली पाहिजेत.आपण पूर्ण क्षमतेनं एक तरी झाड दत्तक घेवून मोठं केलं पाहिजे..नाहीतर नुस्तं बोलत राहण्याला तरी काय अर्थ आहे?