शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

..बरं झालं तू आलास!

By admin | Updated: June 24, 2016 18:39 IST

साऱ्या महाराष्ट्रातला शेतकरी तुझ्यासाठी तरसत होता, तुझ्यासाठीच रडत होता. आणि फक्त तुझ्या आठवणीत मरत होता.

प्रिय पाऊस,
साऱ्या महाराष्ट्रातला  शेतकरी 
तुझ्यासाठी तरसत होता, तुझ्यासाठीच रडत होता.
आणि फक्त तुझ्या आठवणीत मरत होता.
मागील चक्क ३ वर्ष 
माझ्या धरणी मातेच्या अंगाची 
लाही लाही होताना मी पाहीली, 
पण बरं झालं तू आलास.
मध्यंतरी तू आलास,
दोन दिवस थांबलास 
व नंतर कोणास ठाऊक 
कुठे गायब झालास?
असं वाटत होतं की,
एखाद्या भुकेनं व्याकूळ झालेल्या 
पण हात नसलेल्या माणसासमोर 
पंचपक्वानांचे ताट जणू ठेवून गेलास..
 पण बरं झालं तू आलास,
तू आलास आणि जणू माझ्या धरणी मातेनं
हिरवी शालच पांघरली.
तू येण्या आधी शेतकºयाच्या डोळ्यात अश्रू होते,
अर्थात ते आजही आहेत
 पण फरक एवढाच की,
 त्या वेळचे अश्रू दुखा:चे होते
 या क्षणीचे सुखाचे आहेत..
असाच बरसत रहा..
आलास तसा रहा..
भरपूर..
 
- प्रतिक प्रशांत कुलकर्णी, लातूर
 
वाचक कट्टा
 
हा कट्टा खास तुमच्यासाठी.
मनातलं सारं शेअर करण्याची एक खास जागा. तुमचाही लेख या वॉलवर झळकू शकतो. या कट्टयावर त्याची चर्चा होऊ शकते.
तेव्हा लिहा आणि तुमचे लेख आम्हाला ङ्म७८ॅील्ल@’ङ्म‘ें३.ूङ्मे
वर मेल करा.
निवडक लेखांना या वाचक कट्ट्यावर झळकण्याची संधी