शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

तरुणांचं SWOT अॅनालिसिस

By admin | Updated: April 30, 2015 17:15 IST

आजची तरुण पिढीची ताकद काय ? कच्चे दुवे कोणते ?

आजची तरुण पिढीची ताकद काय ? कच्चे दुवे कोणते ?
 
ताकद काय ?
1) ही पिढी अनेक गोष्टी चटकन शिकते. हुशार आहे. टॅलेण्टेड आहे. प्रचंड डेडिकेशननं काम करते.
2) पण ते जे करतात, ते स्वत:च्या मर्जीनं करतात. निर्णय त्यांचा, एकदा जे ठरवलं तेच ते करतात. मागच्या पिढय़ा या नोकरीला महत्त्व द्यायच्या. सगळं काम डय़ुटी बेस.  या मुलांना तसं वाटत नाही. पैसा आणि इतर अडचणी यापेक्षा चांगलं काम हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. तेच ते निवडतात.
3) त्यांना एक्सपोजरही खूप जास्त आहे. टेक्नॉलॉजी हातात आहे. माहिती एका क्लिकवर मिळते.  ती त्यांची ताकद आहे. माहितीसाठी ते दुस:यांवर अवलंबून नाहीत.
4) त्यांना संधीही प्रचंड आहे. भारतातलं वातावरण बदललं आहे. तुम्हाला अमूकच बनायला हवं, असं काही बंधन उरलेलं नाही. काम कुठलं हे निवडण्याचं स्वातंत्र्य आणि त्यासाठीच्या संधीही आहेतच.
 
उणिवा कुठल्या ?
1) ही पिढी प्रचंड इम्पेशण्ट आहे. तरुण अधीर असतातच, पण हल्लीचे तरुण जास्तच अधीर आहेत. ते वाट पहायला तयार नाहीत.
आज काही काम केलं तर त्याचं फळ लगेच मिळायला हवं, असं त्यांना वाटतं. पैसेही पटकन हवेत, यशही; मात्र असं एका रात्रीत काही मिळत नाही हे त्यांना कळत नाही.
2) अपयश मान्य नाही. आपण कधीतरी ‘फेल’ होऊ शकतो, अपयशी ठरू शकतो, हे मान्य नाही.
पण लक्षात ठेवायला हवं की दुनिया रोज बदलतेय, आपणही बदलतोय. एकदा अपयश आलं तर परत लढू, परत करू.
एवढं काय, असं म्हणता यायला हवं !