शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

भटकायची 3 सूत्रं

By admin | Updated: October 15, 2015 17:59 IST

जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार? एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही. मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?

 
जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार?
एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही.
मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तरुणपणी प्रवास करून मनमुक्त भटकंती नाही केली, तर म्हातारपणी देवदर्शनाच्या तीर्थयात्र करून तरी काय उपयोग?
त्यामुळे नवीन जग, नवीन माणसं, भाषा, संस्कृती याचं शिक्षण घ्यायचं तर हिंमत करून घराबाहेर पडायला हवं.
एकटय़ानं जायची हिंमत नसेल तर दोघातिघांनी मिळून जावं.
पण घ्यावाच हा अनुभव एकदा.
 
पण कसा? त्यासाठीच ही तीन अगदी सोपी सूत्र.
 
1) प्रवास करायला पैसे नाही तर हिंमत लागते. थोडं डेअरिंग करावं लागतं.
दोन वेळच्या जेवणापुरते आणि  साधं एसटीचं तिकिटं काढता येईल एवढे पैसे हवेत.
फार जग पहायला नाही जाता आलं तरी आपलं शहर, आपल्या जिल्ह्यातली, आसपासची खास गावं तरी पहायला हवीत.
मिळेल ते खायचं, मिळेल तिथे रहायचं. त्यातल्या त्यात काळजी घ्यायची ती आपल्या सुरक्षेची. त्यामुळे मुक्काम करायचा असेल तर सुरुवातीला तरी जागा आणि माणसं माहितीची हवी. एवढी तयार केली तरी प्रवासाला निघता येतं.
2) आपण पर्यटक नाही. त्यामुळे जास्त सामान नको. खरेदी नको. मिनरल वॉटर नको, हॉटेलात रहायची सोय नको. त्यापेक्षा आपण जाऊ तिथलं लोकल फूड खावं. मंदिरं, दर्गा, इथले प्रसाद पोटभर खायचे आणि हवंतसं शक्यतो पायी भटकायचं. हा नियम. पायी भटकूनच माणसं भेटतात. ओळखी होतात.
3) सगळ्यात महत्त्वाचं. प्रवास आपल्याला शिकवतो, अनुभव देतो. चांगले अनुभव येतात तसे वाईटही येऊ शकतात. पण माणसं आणि जग समजून घ्यायच्या या कार्यशाळेत आपण पुन्हा पुन्हा जात रहायचं. 
होमवर्क म्हणून निदान तुमचं शहर तरी पाहून या. ते तरी पुरतं पायाखालचं आहे का, आपल्या विचारा स्वत:ला!