शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

किती बोलता?

By admin | Updated: November 13, 2014 20:35 IST

ही विद्यार्थी खूप उत्साही असतात. त्यांना खूप काही सांगायचे असतं. उत्साहाच्या भरात ते एवढं बोलतात की, त्यांना मध्ये थांबवावं लागतं.

विनोद बिडवाईक -
ही विद्यार्थी खूप उत्साही असतात. त्यांना खूप काही सांगायचे असतं. उत्साहाच्या भरात ते एवढं बोलतात की, त्यांना मध्ये थांबवावं लागतं. 
ंमुलाखतीत एका उमेदवाराला मी एक प्रश्न विचारला, स्वत:बद्दल काय सांगशील? त्यानं त्याची सुपरफास्ट डेक्कन एक्स्प्रेसच सुरूकेली. स्वत:बद्दल, कुटुंबाबद्दल अगदी घरात कोण कोण आहेत, पुण्यात कोणते नातेवाईक कुठे राहतात, इथपासून खायला काय आवडतं इथर्पयत. ‘लाल ङोंडे’ दाखवून त्या बोलण्याची गाडी मलाच थांबवावी लागली.
काही उमेदवार स्वत:च्या ज्ञानाचा खूप गवगवा करतात. स्वत:बद्दल आणि स्वत:च्या ज्ञानाबद्दल बोलत राहतात. मुलाखत खरंतर मुलाखतकर्ता आणि उमेदवार यांच्यामधील संवाद असतो. प्रश्नातून उत्तर आणि उत्तरातून प्रश्न जन्म घेत असतात; परंतु मुलाखत देताना किती बोलायचं काय बोलायचं याचं भान असणं आवश्यक  आहे. 
उगाच बडबड करणा:या व्यक्ती तुम्हाला किती आवडतात? हा प्रश्न उमेदवार म्हणून तुम्ही स्वत:लाही विचारणं आवश्यक आहे. ब:याचदा उमेदवार एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना खूप पाल्हाळ लावतात आणि योग्य उत्तर या सर्व पाल्हाळात वाहून जातं. एखाद्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर न देता वेगवेगळ्या मार्गाने तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करणं अथवा वेगळचं उत्तर देणं असेही या कारण बडबडीतून दिसतं. 
संवाद साधताना ब:याच प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण आपण करत असतो. अशावेळेस उगाचच काहीही बोलून आवश्यक विषय टाळणा:या व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत. मुलाखत घेताना मुलाखतकत्र्याला काही प्रश्नांची उत्तर थेट हवी असतात. अशावेळेस एखाद्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला माहीत नसेल तर निव्वळ स्वत:चं ज्ञान दाखवण्यासाठी उत्तर देण्याचा अट्टाहास करण्यात काहीच हाशील नाही. मला या प्रश्नाचं उत्तर माहित नाही, सर तुम्हीच मला याबद्दल थोडंसं सांगाल का, असं पोलाईटली विचारायलाही काही हरकत नाही. 
पण तसं होत नाही. अनेक मुलं बडबडत राहतात. प्रश्नाला थेट हात न लावता उगाचच वायफळ बडबड करणा:या उमेदवाराला सांगा, कसं कोण सिलेक्ट करेल? तुमच्या उत्तरात काहीतरी काँक्रिट प्लॉन हवा, उगाचच कन्सेप्च्युअल विचार सांगण्यात काही अर्थ नाही. 
बरेच उमेदवार मुलाखतकत्र्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघतच नाहीत. मात्र जगातील सर्व विषयाचं ज्ञान आपल्याला आहे असा आव आणून तुम्ही उत्तर दिली तर ती मुलाखत घेणा:याच्या नजरेतून सुटत नाहीत. आणि म्हणूनच खुपदा तरुण मुलांना वाटतं की, आपला इंटरव्हू तर खूप छान झाला. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिली, मस्त गप्पाच मारल्या. पण मग तरीही सिलेक्शन का झालं नाही? 
- त्याचं उत्तर हेच. तुम्ही दिलेल्या उत्तरांची क्वालिटी बघा, काय बोललात ते आठवा. आणि विचार करा की, तुमचं सिलेक्शन नक्की का झालं नसेल?