शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

किती बोलता?

By admin | Updated: November 13, 2014 20:35 IST

ही विद्यार्थी खूप उत्साही असतात. त्यांना खूप काही सांगायचे असतं. उत्साहाच्या भरात ते एवढं बोलतात की, त्यांना मध्ये थांबवावं लागतं.

विनोद बिडवाईक -
ही विद्यार्थी खूप उत्साही असतात. त्यांना खूप काही सांगायचे असतं. उत्साहाच्या भरात ते एवढं बोलतात की, त्यांना मध्ये थांबवावं लागतं. 
ंमुलाखतीत एका उमेदवाराला मी एक प्रश्न विचारला, स्वत:बद्दल काय सांगशील? त्यानं त्याची सुपरफास्ट डेक्कन एक्स्प्रेसच सुरूकेली. स्वत:बद्दल, कुटुंबाबद्दल अगदी घरात कोण कोण आहेत, पुण्यात कोणते नातेवाईक कुठे राहतात, इथपासून खायला काय आवडतं इथर्पयत. ‘लाल ङोंडे’ दाखवून त्या बोलण्याची गाडी मलाच थांबवावी लागली.
काही उमेदवार स्वत:च्या ज्ञानाचा खूप गवगवा करतात. स्वत:बद्दल आणि स्वत:च्या ज्ञानाबद्दल बोलत राहतात. मुलाखत खरंतर मुलाखतकर्ता आणि उमेदवार यांच्यामधील संवाद असतो. प्रश्नातून उत्तर आणि उत्तरातून प्रश्न जन्म घेत असतात; परंतु मुलाखत देताना किती बोलायचं काय बोलायचं याचं भान असणं आवश्यक  आहे. 
उगाच बडबड करणा:या व्यक्ती तुम्हाला किती आवडतात? हा प्रश्न उमेदवार म्हणून तुम्ही स्वत:लाही विचारणं आवश्यक आहे. ब:याचदा उमेदवार एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना खूप पाल्हाळ लावतात आणि योग्य उत्तर या सर्व पाल्हाळात वाहून जातं. एखाद्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर न देता वेगवेगळ्या मार्गाने तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करणं अथवा वेगळचं उत्तर देणं असेही या कारण बडबडीतून दिसतं. 
संवाद साधताना ब:याच प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण आपण करत असतो. अशावेळेस उगाचच काहीही बोलून आवश्यक विषय टाळणा:या व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत. मुलाखत घेताना मुलाखतकत्र्याला काही प्रश्नांची उत्तर थेट हवी असतात. अशावेळेस एखाद्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला माहीत नसेल तर निव्वळ स्वत:चं ज्ञान दाखवण्यासाठी उत्तर देण्याचा अट्टाहास करण्यात काहीच हाशील नाही. मला या प्रश्नाचं उत्तर माहित नाही, सर तुम्हीच मला याबद्दल थोडंसं सांगाल का, असं पोलाईटली विचारायलाही काही हरकत नाही. 
पण तसं होत नाही. अनेक मुलं बडबडत राहतात. प्रश्नाला थेट हात न लावता उगाचच वायफळ बडबड करणा:या उमेदवाराला सांगा, कसं कोण सिलेक्ट करेल? तुमच्या उत्तरात काहीतरी काँक्रिट प्लॉन हवा, उगाचच कन्सेप्च्युअल विचार सांगण्यात काही अर्थ नाही. 
बरेच उमेदवार मुलाखतकत्र्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघतच नाहीत. मात्र जगातील सर्व विषयाचं ज्ञान आपल्याला आहे असा आव आणून तुम्ही उत्तर दिली तर ती मुलाखत घेणा:याच्या नजरेतून सुटत नाहीत. आणि म्हणूनच खुपदा तरुण मुलांना वाटतं की, आपला इंटरव्हू तर खूप छान झाला. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिली, मस्त गप्पाच मारल्या. पण मग तरीही सिलेक्शन का झालं नाही? 
- त्याचं उत्तर हेच. तुम्ही दिलेल्या उत्तरांची क्वालिटी बघा, काय बोललात ते आठवा. आणि विचार करा की, तुमचं सिलेक्शन नक्की का झालं नसेल?