शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गाईज, जस्ट Shut up

By admin | Updated: June 19, 2014 21:59 IST

आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्याऐवजी अनेक जण सतत अँप्स आणि फेसबुकावर कमेण्टा करत सुटलेत.त्यातून व्हच्यरुअल जगात व्यक्त होण्याचं‘व्यसन’ तर लागत नाहीये?

आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्याऐवजी अनेक जण सतत अँप्स आणि फेसबुकावर कमेण्टा करत सुटलेत.त्यातून व्हच्यरुअल जगात व्यक्त होण्याचं‘व्यसन’ तर लागत नाहीये?
-----------
ऑनलाइन बोलघेवडेपणा कमी करत, जगण्याला खर्‍या आनंदाचा ‘चार्जर’ लावावा का?
 
भारतातले तुमच्या आमच्यातलेच ९0 %तरुण रोज रात्री आपला फोन उशाशीच घेऊन झोपतात.
त्यापैकी बहुतेकांना सकाळी उठल्यावर असं वाटतं की, आपली झोपच पूर्ण झालेली नाही.
उशिरा उठलं तरी आळस जात नाही.
रात्री फोन व्हायब्रेट झाल्यानं,फॉरवर्ड अँप्स येऊन पडल्यानं झोपमोड झालेली असते
हे मात्र सहजी कुणी कबूल करत नाहीच.
**
आकडेवारी उपलब्ध नाही पण संडासात मोबाइल घेऊन जाणार्‍यांची आणि तिथं बसून चॅट करणार्‍यांची संख्या आपल्या देशात झपाट्यानं वाढते आहे.
**
मोबाइल अँडिक्ट असणार्‍यांची संख्या गेल्या वर्षभरात या देशात फक्त १२३ % वाढली आहे. 
गेल्या वर्षी मार्च २0१३ मध्ये आपल्या देशात ७ कोटी ९0 लाख मोबाइल अँडिक्ट होते. 
यंदा म्हणजे मार्च २0१४ मध्ये त्यांची संख्या आहे, १७ कोटी ६0 लाख
**
खोटं वाटेल पण या देशातले ६0 % तरुण एसएमएस आणि अँप्स मिळून दिवसाला सरासरी फक्त १२५ एसएमएस /अँप्स एकमेकांना पाठवतात
**
आपल्यातले ८0 % तरुण असे आहेत जे  दर सेकंदाला आपला मोबाइल चाचपून पाहतात.
एखादा तरी नवीन एसएमएस,  नवीन अँप येऊन पडला असेल अशी त्यांना आशा असते.
आणि नसला तर.?
चिडचिड होते,  ते मनात म्हणतात, बोगस लोक, नाही त्या वेळेस धडाधड अँप मारतील, 
आणि आता पाच मिण्टं झाले तरी कुणीच काहीच सेण्ड केलेलं नाही.
-हे असं का होतंय त्यांचं?
 
 
ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com