शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

वेगळं. आणि विचित्रच!

By admin | Updated: November 13, 2014 20:52 IST

नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला ? नेटाने लिहावं लागतं हे खरंच.

नाव : प्रणव जोशी 
पुस्तकाचं नाव - टेक इट इझी !
कधी प्रसिद्ध झालं? - एप्रिल 2क्14
पुस्तकात काय आहे ? - बारावीत शिकणा:या तीन मित्रंची आणि त्यांच्या आयुष्यात घडणा:या घडामोडींची ही गोष्ट. 
पुस्तक आवडलं असं सांगणारी कॉमेण्ट  - खरं तर ज्यांना हे पुस्तक आवडलं त्यांनी एकाच वाक्यात अजून तरी कौतुक केलेलं नाही. खूपच छान, मस्तच, एकच नंबर. हेच शब्द अनेक पद्धतीने विविध हावभावांत अनेक लोकांकडून ऐकलेत.
पुस्तक भिकार आहे, यातले संदर्भ अजिबात आवडले नाहीत असं सांगणारी कॉमेण्ट-  माझं मन दुखू नये म्हणून असेल कदाचित पण, ‘चांगला प्रयत्न होता’  हेच ऐकवण्यात आलं, जमेल तितक्या कटुतेने !
 
 
आपणच एक पुस्तक लिहावं असा किडा कधी, कसा आणि का डोक्यात आला?
हा किडा मी इंदूरमध्ये बी.कॉम करत असताना डोक्यात आला होता. तेव्हा मी काही काळ सातत्यानं डायरी लिहित होतो, पण टायफॉईड आणि कावीळ असे दोन्ही आजार एकत्र झाल्यानं सक्तीची विश्रंती घेत होतो. वेळच वेळ होता. मग डोक्यात किडा मारो आंदोलन सुरू झालं. लिहायला लागलो. आपण लिहितोय, हे तसं अजून ङोपलं नाहीये, पण लिहिलं हे खरं !  
हल्लीची मुलं कुठे वाचतात? 
आपलं पुस्तक कोण वाचणार असा संशय-प्रश्न-शंका मनात आली नाही का?
- हो ! आला होताना हा प्रश्न! नक्कीच! पण लिहिताना नाही,  लिहिताना आनंद मिळत होता म्हणून मी लिहीत होतो आणि जसं सुचलं तसं लिहीत गेलो. त्यामुळे कोण वाचणार ह्या प्रश्नाने मला फार फरक पडला नाही. आणि अजूनही लोक वाचतात हीच श्रद्धा मी मनात अजूनही बाळगून आहे. तसा रिस्पॉन्सपण मला येतो आहे. 
नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला ?
नेटाने लिहावं लागतं हे खरंच. मी तर आधी डायरीच्या मागच्या पानावर कथा लिहायला सुरुवात केली होती. कथा रचताना, लिहिताना मीच त्यात बुडून जायचो, आनंद मिळायचा. त्यामुळे कंटाळा आला नाही आणि त्यामुळेच  माङो पेशन्स काही पारखले गेले नाहीत. लिहिणं स्वेच्छेने होतं आणि सुचायला काही काळ -वेळ नव्हता. लिहिण्याची फक्तजिद्द होती.
या प्रोसेसने तुला काय शिकवलं?
ह्या प्रोसेसने शिकवला पेशन्स ! लिहिताना लागत नसले तरी माङयासारख्या मुलाला नंतर त्याची गरज पडते, तो माझं स्वभाव दोष आहे. बराच धीर धरता आला. आणि मुख्य म्हणजे दिला थोडा नम्रपणा. 
आपल्या पिढीचं खरं म्हणणं, जगणं काय आहे ते कोणीच लिहीत नाही असं वाटतं का?
- माफ करा, पण माझं मत थोडं वेगळं आहे ! आमची पिढीच थोडी विचित्र परिस्थितीत वाढली असल्याने त्यांनाच स्वत:ला काय हवंय हे माहिती नाही. त्यामुळे बाकीचे तरी आमच्याबद्दल काय आणि कसं लिहितील? आम्ही स्वत:शीच संवाद नाही करू शकत नाही अजून, उगाच लोकांसमोर आपली जी इमेज आहे ती पोसल्यासारखं आमचं वागणं असतं.