शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

वेगळं. आणि विचित्रच!

By admin | Updated: November 13, 2014 20:52 IST

नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला ? नेटाने लिहावं लागतं हे खरंच.

नाव : प्रणव जोशी 
पुस्तकाचं नाव - टेक इट इझी !
कधी प्रसिद्ध झालं? - एप्रिल 2क्14
पुस्तकात काय आहे ? - बारावीत शिकणा:या तीन मित्रंची आणि त्यांच्या आयुष्यात घडणा:या घडामोडींची ही गोष्ट. 
पुस्तक आवडलं असं सांगणारी कॉमेण्ट  - खरं तर ज्यांना हे पुस्तक आवडलं त्यांनी एकाच वाक्यात अजून तरी कौतुक केलेलं नाही. खूपच छान, मस्तच, एकच नंबर. हेच शब्द अनेक पद्धतीने विविध हावभावांत अनेक लोकांकडून ऐकलेत.
पुस्तक भिकार आहे, यातले संदर्भ अजिबात आवडले नाहीत असं सांगणारी कॉमेण्ट-  माझं मन दुखू नये म्हणून असेल कदाचित पण, ‘चांगला प्रयत्न होता’  हेच ऐकवण्यात आलं, जमेल तितक्या कटुतेने !
 
 
आपणच एक पुस्तक लिहावं असा किडा कधी, कसा आणि का डोक्यात आला?
हा किडा मी इंदूरमध्ये बी.कॉम करत असताना डोक्यात आला होता. तेव्हा मी काही काळ सातत्यानं डायरी लिहित होतो, पण टायफॉईड आणि कावीळ असे दोन्ही आजार एकत्र झाल्यानं सक्तीची विश्रंती घेत होतो. वेळच वेळ होता. मग डोक्यात किडा मारो आंदोलन सुरू झालं. लिहायला लागलो. आपण लिहितोय, हे तसं अजून ङोपलं नाहीये, पण लिहिलं हे खरं !  
हल्लीची मुलं कुठे वाचतात? 
आपलं पुस्तक कोण वाचणार असा संशय-प्रश्न-शंका मनात आली नाही का?
- हो ! आला होताना हा प्रश्न! नक्कीच! पण लिहिताना नाही,  लिहिताना आनंद मिळत होता म्हणून मी लिहीत होतो आणि जसं सुचलं तसं लिहीत गेलो. त्यामुळे कोण वाचणार ह्या प्रश्नाने मला फार फरक पडला नाही. आणि अजूनही लोक वाचतात हीच श्रद्धा मी मनात अजूनही बाळगून आहे. तसा रिस्पॉन्सपण मला येतो आहे. 
नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला ?
नेटाने लिहावं लागतं हे खरंच. मी तर आधी डायरीच्या मागच्या पानावर कथा लिहायला सुरुवात केली होती. कथा रचताना, लिहिताना मीच त्यात बुडून जायचो, आनंद मिळायचा. त्यामुळे कंटाळा आला नाही आणि त्यामुळेच  माङो पेशन्स काही पारखले गेले नाहीत. लिहिणं स्वेच्छेने होतं आणि सुचायला काही काळ -वेळ नव्हता. लिहिण्याची फक्तजिद्द होती.
या प्रोसेसने तुला काय शिकवलं?
ह्या प्रोसेसने शिकवला पेशन्स ! लिहिताना लागत नसले तरी माङयासारख्या मुलाला नंतर त्याची गरज पडते, तो माझं स्वभाव दोष आहे. बराच धीर धरता आला. आणि मुख्य म्हणजे दिला थोडा नम्रपणा. 
आपल्या पिढीचं खरं म्हणणं, जगणं काय आहे ते कोणीच लिहीत नाही असं वाटतं का?
- माफ करा, पण माझं मत थोडं वेगळं आहे ! आमची पिढीच थोडी विचित्र परिस्थितीत वाढली असल्याने त्यांनाच स्वत:ला काय हवंय हे माहिती नाही. त्यामुळे बाकीचे तरी आमच्याबद्दल काय आणि कसं लिहितील? आम्ही स्वत:शीच संवाद नाही करू शकत नाही अजून, उगाच लोकांसमोर आपली जी इमेज आहे ती पोसल्यासारखं आमचं वागणं असतं.