शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मिळालेल्या संधीचे सोने करणार - लोकेश राहुल

By admin | Updated: July 16, 2016 21:33 IST

अंतिम संघात मात्र निवड होणे हे आपल्या हाती नसून सध्या मी हातात आलेल्या संधीचे सोने करणार आहे, असे राहुलने सांगितले आहे

ऑनलाइन लोकमत -
बासेटेरे, दि. 16 -  विंडिज दौ-यावर सध्या सातत्यपुर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधलेल्या युवा फलंदाज लोकेश राहुलने संघनिवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविला असला तरी, अंतिम संघात मात्र निवड होणे हे आपल्या हाती नसून सध्या मी हातात आलेल्या संधीचे सोने करणार आहे, असे राहुलने सांगितले आहे.
 
विंडिज दौ-यातील दोन सराव सामन्यात दोन अर्धशतक झळकावलेल्या राहुलला २१ जुलैपासून सुरु होणा-या वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यासाठी भारताच्या अंतिम संघात निश्चित मानले जात आहे. मात्र याबाबतीत आपल्याला कोणतीही चिंता नसल्याचे राहुल म्हणतो. संघातील निवड माझ्याहाती नाही. एक खेळाडू म्हणून आपल्या सदैव सज्ज रहावे लागते आणि मिळालेली संधी साधण्याचा प्रयत्न करावे, असे राहुलने स्पष्ट केले.
 
‘‘पहिल्या कसोटी सामन्यासाठी अजून जवळपास आठवडा बाकी आहे. त्यामुळे येणा-या काही दिवसांत अंतिम संघातील खेळाडू निश्चित होतील. पण मी यासाठी चिंतातूर नसून जे व्हायचंय ते होईल. येथील परिस्थितींशी जुळून घेण्यासाठी आम्ही वेस्ट इंडिजला खूप लवकर आलो. मागील दोन डावांमध्ये मी ज्याप्रकारे खेळलो त्यावर मी आनंदी आहे. येथील खेळपट्टी कठीण असून धावा काढणे सोपे नाही. सराव सामन्यामुळे आम्हाला खूप मदत मिळाली,’’ असेही राहुलने यावेळी सांगितले. 
 
येथील खेळपट्ट्या फिरकीला मदतशीर ठरल्या तर भारताला नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल. आमच्याकडे तीन शानदार फिरकीपटू असून तिघंही फॉर्ममध्ये आहेत. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीमध्येही आमच्याकडे चांगले गोलंदाज असून येथील आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर संघाला त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.
- लोकेश राहुल