शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

VIDEO- विजयानंतर मैदानात 'वंदे मातरम'च्या घोषणा, हॉटेलमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत

By admin | Updated: September 26, 2016 18:22 IST

टीम इंडियाने एतिहासीक 500 व्या कसोटीत न्यूझीलंडवर 197 धावांनी विजय मिळवला आणि कानपूरचं ग्रीन पार्क मैदान 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी

ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि.26- टीम इंडियाने एतिहासीक 500 व्या कसोटीत न्युझीलंडवर 197 धावांनी विजय मिळवला आणि कानपूरचं ग्रीन पार्क मैदान 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी दुमदुमलं. 
 
विजयानंतर भारतीय संघ जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचला खेळाडूंवर पुष्पवर्षाव करण्यात आला आणि जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. भारताच्या खेळाडूंनीही हॉटेलमध्ये खूप मस्ती केली. ग्रीन पार्क मैदानात उपहारानंतर न्यूझीलंडचा शेवटचा गडी बाद झाला आणि प्रेक्षकांनी  'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या. एतिहासीक कसोटी सामन्यातील विजयानंतर प्रेक्षक आनंदात नाचत होते. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर हॉटेलच्या कर्मचा-यांनी भारतीय खेळाडूंवर  पुष्पवर्षाव  केला . त्यानंतर खेळाडूंनी हॉटेलच्या लॉबीमध्ये केक कापून आनंद साजरा केला.