शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

पावसामुळे तिसरी लढत रद्द; भारताने मालिका जिंकली

By admin | Updated: June 20, 2014 01:17 IST

भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान गुरुवारी खेळली जाणारी तिसरी व अखेरची वन-डे पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली.

मिरपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान गुरुवारी खेळली जाणारी तिसरी व अखेरची वन-डे पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-क् ने सरशी साधली. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत प्रत्येकी 4क् षटकांची खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताची 34.2 षटकांत 9 बाद 119 अशी अवस्था असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर खेळ शक्य झाला नाही. पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिले 2 सामने जिंकत मालिकेत 2-क् अशी विजय आघाडी घेतली होती. 
भारतीय फलंदाजांना सलग दुस:या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुस:या वन-डेत भारताचा डाव 1क्5 धावांत संपुष्टात आला होता. आज भारताची स्थिती 9 बाद 119 अशी होती. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने 63 चेंडूंना सामोरे जाताना 2 चौकारांच्या साहाय्याने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. कर्णधार सुरेश रैनाने 25 चेंडूंमध्ये 25 धावा फटकाविल्या. त्यात 3 चौकारांचा समावेश आहे. स्टुअर्ट बिन्नीने अष्टपैलूत्व सिद्ध करताना आज 36 चेंडूंमध्ये 4 चौकारांच्या साहाय्याने नाबाद 25 धावा फटकाविल्या. भारतातर्फे आज दुहेरी धावसंख्या नोंदविणा:या अन्य फलंदाजात यष्टिरक्षक रिद्धिमान साहाचा (16) समावेश आहे. रॉबिन उथप्पा (5), अजिंक्य रहाणो (3), अंबाती रायडू (1) आणि मनोज तिवारी (2) यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.  बांगला देशचा माजी कर्णधार फिरकीपटू शाकिब अल-हसनने 7.2 षटकांत 27 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेतले. गेल्या लढतीत पदार्पणाच्या सामन्यात 5 बळी घेण्याची कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने आज 8 षटकांत 15 धावांच्या मोबदल्यात 2 फलंदाजांना माघारी परतवले. अल-अमिन हुसेनने 23 धावांत 2 बळी घेतले. (वृत्तसंस्था)