शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

संघाबाहेर बसणे याहून वाईट काही नाही : युवराज

By admin | Updated: December 20, 2015 23:56 IST

खूप काळ संघाबाहेर बसणे याहून वाईट दुसरे काहीच असू शकत नाही. हा खूप कठीण काळ होता. मात्र तरीही मी प्रयत्न आणि आशा सोडल्या नव्हत्या. संघात पुनरागमन होण्याची मला पूर्ण खात्री होती

कोलकाता : खूप काळ संघाबाहेर बसणे याहून वाईट दुसरे काहीच असू शकत नाही. हा खूप कठीण काळ होता. मात्र तरीही मी प्रयत्न आणि आशा सोडल्या नव्हत्या. संघात पुनरागमन होण्याची मला पूर्ण खात्री होती, अशा शब्दांत टी-२० मध्ये टीम इंडियात पुनरागमन केलेल्या धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने आपली प्रतिक्रिया दिली.कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये युवराजने संघाबाहेर घालवलेला काळ अत्यंत कठीण असल्याचे सांगितले. याआधी युवराज २०१४ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताकडून सामना खेळला होता. विजय हजारे चषक एकदिवसीय स्पर्धेत आपल्या तुफानी खेळीने युवीने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले. युवीने सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत युवीने ५ सामन्यांतून ८५.२५ च्या जबरदस्त सरारीने आणि १०३.६४ च्या धावगतीने ३४१ धावा कुटल्या आहेत. त्याने आपल्या खेळीच्या जोरावर पंजाबला एकहाती उपांत्यपूर्व फेरीत नेले. आपल्या पुनरागमनाविषयी युवीने सांगितले, की जेव्हा तुम्ही देशाकडून खेळत असता तेव्हा तुमच्यावर आपल्या समर्थकांच्या अपेक्षांचे दडपण असते.