शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दडपण बाळगण्याची गरज नाही : तेंडुलकर

By admin | Updated: February 24, 2015 00:00 IST

सराव सत्रातून ‘ब्रेक’ घेण्याच्या भारतीय संघाच्या रणनीतीवर अनेकांनी टीका केली असली तरी सचिन तेंडुलकरने मात्र महेंद्रसिंह धोनीच्या

पर्थ : सराव सत्रातून ‘ब्रेक’ घेण्याच्या भारतीय संघाच्या रणनीतीवर अनेकांनी टीका केली असली तरी सचिन तेंडुलकरने मात्र महेंद्रसिंह धोनीच्या निर्णयाची पाठराखण केली. ऊर्जा राखून ठेवणे व अतिरिक्त सराव याचे योग्य संतुलन साधणे आवश्यक आहे.सचिन म्हणाला, यश मिळविण्यासाठी समतोल राखणे आवश्यक आहे. धोनीने नेहमी सराव व फिटनेस याबाबत संतुलन राखण्याची पाठराखण केली असून सचिननेही त्याच्या सुरात सूर मिसळला. जर एखादा खेळाडू अपयशी ठरत असेल तर त्याला अतिरिक्त सराव करण्याची गरज असते, पण सर्व काही सुरळीत असेल तर ऊर्जा राखून सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे असते. टी-२० क्रिकेटमुळे आणि क्षेत्ररक्षणामध्ये नवे नियम लागू झाल्यामुळे आता ९ धावांपेक्षा अधिक सरासरीची गरज असली तरी लक्ष्याचा पाठलाग करणे शक्य आहे.’’सचिन म्हणाला, ‘‘मोठ्या धावसंख्येच्या लढती होण्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण नियमांमध्ये झालेला बदल. त्यात सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी असतो. त्यामुळे गोलंदाजांना वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागते. त्याचा मोठा फरक पडतो. दुसरे कारण टी-२० क्रिकेट आहे. त्यात फलंदाजांना जोखीम पत्करत नवे फटके खेळण्याची संधी मिळते. त्याचा नेटस्मध्ये अधिक सराव केला जातो.’’ आता प्रतिषटक ८ धावांच्या सरासरीने धावा फटकाविल्या जात आहेत. टी-२०मध्ये तर ९ पेक्षा अधिकच्या सरासरीने लक्ष्याचा पाठलाग केला जातो.