शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

टीम इंडियापुढे अडचणींचा डोंगर!

By admin | Updated: January 29, 2015 03:07 IST

तिरंगी मालिकेत पर्थमध्ये शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सिडनी : तिरंगी मालिकेत पर्थमध्ये शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या लढतीपूर्वी टीम इंडियाला गोलंदाजी व फलंदाजी विभागातील अडचणी दूर करण्याचे आव्हान आहे. भारतीय संघ प्रदीर्घ कालावधीच्या दौऱ्यानंतर येथे आलेला आहे. ब्रिस्बेनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याची प्रचिती आली. या पराभवानंतर १ फेब्रुवारी रोजी तिरंगी मालिकेच्या खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीसाठी पात्रता मिळविण्यासाठी भारतीय संघापुढे उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळविण्याचे लक्ष्य होते. भारतीय संघाने दोन दिवस विश्रांती घेतली आणि दोन दिवस सराव केला. भारतीय संघ व्यवस्थापनालाही मैदानात व मैदानाबाहेरील संतुलन साधण्यात यश मिळाले. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घाम न गाळताही भारताला दोन गुणांची कमाई करता आली. आता शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या लढतीला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या लढतीत विजय मिळविणाऱ्या संघाला रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. धोनीने वारंवार वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूची गरज असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)