शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

पराभवातून धडा घ्या

By admin | Updated: February 11, 2016 03:25 IST

श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभव हा निराशाजनक आहे. त्याला संघाचा बेजबाबदार खेळ कारणीभूत असून, पुढच्या सामन्यांसाठी भारताने या पराभवातून धडा घेण्याची

नवी दिल्ली : श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभव हा निराशाजनक आहे. त्याला संघाचा बेजबाबदार खेळ कारणीभूत असून, पुढच्या सामन्यांसाठी भारताने या पराभवातून धडा घेण्याची गरज असल्याचे टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी सांगितले. बेजबाबदारपणे फटके मारणाऱ्या फलंदाजांवर गावसकर यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले की, संघातील फलंदाजांनी खेळपट्टीचा अभ्यास न करताच फटके लगावले. त्यामुळे ते बाद झाले. त्यांनी अनुभव नसलेल्या श्रीलंकन गोलंदाजांकडून शिकण्याची गरज आहे. त्यांनी वेगवान गोलंदाजीस मदत करणाऱ्या खेळपट्टीवर योग्य गोलंदाजी केली आणि भारताच्या दिग्गज फलंदाजांवर अंकुश लावला.गावसकर म्हणाले की, या खेळपट्टीवर सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावर मधल्या फळीने संयमाने फलंदाजी करणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. संघातील फलंदाजांनी आपली जबाबदारी समजून घेतली नसल्याची टीकाही गावसकर यांनी केली. (वृत्तसंस्था)