शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

पराभवातून धडा घ्या

By admin | Updated: February 11, 2016 03:25 IST

श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभव हा निराशाजनक आहे. त्याला संघाचा बेजबाबदार खेळ कारणीभूत असून, पुढच्या सामन्यांसाठी भारताने या पराभवातून धडा घेण्याची

नवी दिल्ली : श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभव हा निराशाजनक आहे. त्याला संघाचा बेजबाबदार खेळ कारणीभूत असून, पुढच्या सामन्यांसाठी भारताने या पराभवातून धडा घेण्याची गरज असल्याचे टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी सांगितले. बेजबाबदारपणे फटके मारणाऱ्या फलंदाजांवर गावसकर यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले की, संघातील फलंदाजांनी खेळपट्टीचा अभ्यास न करताच फटके लगावले. त्यामुळे ते बाद झाले. त्यांनी अनुभव नसलेल्या श्रीलंकन गोलंदाजांकडून शिकण्याची गरज आहे. त्यांनी वेगवान गोलंदाजीस मदत करणाऱ्या खेळपट्टीवर योग्य गोलंदाजी केली आणि भारताच्या दिग्गज फलंदाजांवर अंकुश लावला.गावसकर म्हणाले की, या खेळपट्टीवर सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावर मधल्या फळीने संयमाने फलंदाजी करणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. संघातील फलंदाजांनी आपली जबाबदारी समजून घेतली नसल्याची टीकाही गावसकर यांनी केली. (वृत्तसंस्था)