शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

कोहलीने प्रयोग करणे टाळावे : द्रविड

By admin | Updated: June 17, 2017 02:55 IST

पांरपरिक प्रतिस्पधीं पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने कोणतेही प्रयोग करणे टाळले पाहिजे, असे मत भारताचा माजी

नवी दिल्ली : पांरपरिक प्रतिस्पधीं पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने कोणतेही प्रयोग करणे टाळले पाहिजे, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे.एका संकेतस्थळावरील कार्यक्रमात बोलताना द्रविड म्हणाला, आतापर्यंत ज्या गोष्टी भारतासाठी फायदेशीर ठरल्या आहेत, केवळ त्याच गोष्टींवर कोहलीने अंमल करावा, त्याने इतर कोणतेही प्रयोग करू नयेत. द्रविड म्हणाला, भारताला नेहमी धावांचा पाठलाग करण्यास आवडते. त्यांच्याकडे संघात असे खेळाडू आहेत, की जे दबावाच्या मोठ्या सामन्यात खेळले आहेत. परिस्थितीशी कसा मुकाबला करावा हे त्यांना चांगले कळते. ही रणनीती भारतासाठी नेहमीच फायद्याची राहिली आहे.भारत पहिल्या पॉवरप्लेमध्ये पाचपेक्षा कमी धावगतीने खेळतो म्हणून काही लोक शंका उपस्थित करीत आहेत. परंतु रोहित शर्मा आणि शिखर धवन हे त्या वेळी मोठ्या धावसंख्येचा पाया रचत असल्याचे दिसून येते. कारण पुढे भारताकडे विराट कोहली, हार्दिक पांड्या, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा असे फलंदाज आहेत जे वेगाने धावा करू शकतात. (वृत्तसंस्था)विश्रांतीचा सल्ला : बुमराहबर्मिंघम : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात जसप्रित बुमराहचा समावेश करण्यात आलेला नाही, याबाबत तो म्हणाला की, माझ्या तंदुरुस्तीचा प्रश्न नाही, तर अतिक्रिकेटमुळे माझ्यावर दबाव येऊ नये म्हणून मला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.