शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

केंद्राची मान्यता मिळेपर्यंत होऊ शकत नाही पाकविरुद्ध मालिका

By admin | Updated: February 29, 2016 02:39 IST

केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका होऊ शकत नाही; परंतु त्यांना विश्व टी-२0 चॅम्पियनशिपदरम्यान पाकिस्तानी संघाच्या धर्मशाला

कानपूर : केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका होऊ शकत नाही; परंतु त्यांना विश्व टी-२0 चॅम्पियनशिपदरम्यान पाकिस्तानी संघाच्या धर्मशाला येथे खेळण्याविषयी हिमाचल प्रदेशचे भाजप नेते शांता कुमार यांच्या कायदा, सुव्यवस्था विस्कळीत होण्याच्या शंकेला राजकारणाशी जोडले जाऊ नये, असे आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.शुक्ला रविवारी सायंकाळी ग्रीन पार्क स्टेडियममध्ये एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.भाजप नेता शांता कुमार यांच्या धर्मशाला येथील टी-२0 सामन्यात पाकिस्तानी संघ खेळल्याने कायदा, सुव्यवस्था विस्कळीत होण्याच्या उपस्थित केलेल्या शंकेविषयी शुक्ला म्हणाले की, ‘क्रिकेटला राजकारणाशी जोडू नका. पाकिस्तानी संघ भारतात क्रिकेट खेळण्यासाठी फक्त आयसीसीप्रती आपल्या कटिबद्धतेमुळे येत आहे. पाकिस्तानसोबत भारताच्या द्विपक्षीय मालिकेबाबत जो विषय आहे, तो बीसीसीआय अशी मालिका खेळू इच्छिते; परंतु जोपर्यंत केंद्र सरकार मान्यता देत नाही, तोपर्यंत पुढचे पाऊल टाकता येणार नाही.’लोढा समितीविषयी बोलताना त्यांनी बीसीसीआयचे वकील ३ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात लोढा समितीवर आपली बाजू मांडतील, असे सांगितले.(वृत्तसंस्था)