शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रणजीतील अनुभवाने आत्मविश्वास उंचावला : श्रेयंस

By admin | Updated: May 13, 2015 23:18 IST

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार कामगिरी करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीवीर फलंदाज श्रेयस अय्यर याने रणजी करंडक स्पर्धेतील

रायपूर : चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार कामगिरी करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीवीर फलंदाज श्रेयस अय्यर याने रणजी करंडक स्पर्धेतील अनुभवामुळे इंडियन प्रिमीयर लीगमध्ये त्याचा आत्मविश्वास उंचावल्याचे म्हटले आहे.रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध ७० धावांची खेळी केली. त्याच्या आणि गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीमुळे दिल्लीने चेन्नईला ६ गडी राखून पराभूत केले होते.अय्यर म्हणाला, ‘‘रणजी करंडक खेळल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला. आयपीएलच्या माझ्या पहिल्या पर्वात इतक्या धावा करू शकू, असे मला कधीही वाटले नव्हते. मला रणजीतून मिळालेल्या आत्मविश्वासाचा लाभ झाला. आयपीएलमध्ये लोक माझ्याकडे कसे पाहतील, याचा माझ्या डोक्यात विचार नव्हता; परंतु सामन्यागणिक अखेरपर्यंत चांगले खेळत राहणे, हे माझे लक्ष्य होते. आम्ही पात्र ठरलो नाही. त्यामुळे अखेरच्या सामन्यातही चांगले खेळायचे, याचा निर्धार मी केला. भविष्यापेक्षा वर्तमानात विचार करणे, मला आवडते.’’चेन्नईविरुद्ध संघ दबावात नव्हता आणि प्लेआॅफ शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर विजयाने निरोप घेण्याची संघाची इच्छा असल्याचेही तो म्हणतो.स्पर्धेतील उर्वरित सामना जिंकले, तर चांगले वाटेल. पुढील वर्षासाठी त्यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावेल, असे त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)