शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

राहुल, जडेजा, यादव चमकले

By admin | Updated: March 31, 2017 00:51 IST

आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात

- हर्षा भोगले  -आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात कोहली आणि अश्विन यांच्यावर विसंबुन राहत होता. मात्र आता या मालिकेत के.एल. राहूल, रविंद्र जाडेजा आणि उमेश यादव यांची कामगिरी सुखावणारी ठरली. एखाद्या समुद्र किनाऱ्यावर शांतपणे लाटा येतात. त्याच प्रमाणे वेळ गेल्यावर या मालिकेत निर्माण झालेले वाद मिटतील. क्रिकेट हा खेळ शानदार आहे. काही काळ निर्माण झालेले तणाव, हे खेळात होत असतात अणि हे बराच काळ लक्षातही राहतील. ही मालिका सुरू होण्याआधी, बरेच जण विचार करत होते की, भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवेल. हा संघ कमकुवत आहे. इंग्लंडला भारताने ४ -० असे पराभूत केले होते आणि त्यांचा भारतीय उपखंडात खेळण्याचा अनुभवही चांगला होता. पण आपण पाहिले की जसे अनुमान काढले  गेले होते, त्यापेक्षा आॅस्ट्रेलियाचा  संघ चांगला खेळला. आॅस्ट्रेलियाने चांगल्या दर्जाचा खेळ केला.  एकाच बाजुने बोलणे हे फॅशनेबल ठरेल. पण कालच सौरभ  गांगुलीने म्हटल्याप्रमाणे मान्य केले पाहिजे की, आॅस्ट्रेलियाने चांगला खेळ केला.  भारतीय संघही विकसीत  झाला आणि संघातील राहूल,  उमेश यादव, रविंद्र जाडेजा हे  खेळाडू देखील चांगले विकसीत  झाले आहेत. भारत कोहली  आणि अश्विन यांच्यावर विसंबून  राहू लागला होता. हे भारतीय क्रिकेटसाठी फारसे चांगले लक्षण नव्हते. कोहली हा कर्णधार म्हणून सर्वत्र होता. मात्र फलंदाज म्हणून त्याने फारसे योगदान दिले नाही. या मालिकेने दाखवून दिले की कोहली खेळला नाही, तरी भारतीय फलंदाजीत दम आहे. गोलंदाजीतही आश्विन याने  २१ गडी बाद केले असले तरी या मालिकेत यादव अणि जडेजा यांची कामगिरी सरस ठरली आणि मोक्याच्या क्षणी भारतीय संघासाठी कुलदीप यादवही चमकला. कर्णधाराकडे  चेंडु वळणारे आणि गडी बाद करणारे एकापेक्षा जास्त गोलंदाज असतील, तर त्या संघाचे भविष्य चांगले असते हेच भारतीय संघासोबत झाले आहे.  आता आयपीएलची वेळ  आली असून या स्पर्धेत खेळणे हे सोपे नसेल. या बहुआयामी स्पर्धेत खेळण्याची या खेळाडूंची ही अनोखी कसोटी असेल.