शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियंका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

राहुल, जडेजा, यादव चमकले

By admin | Updated: March 31, 2017 00:51 IST

आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात

- हर्षा भोगले  -आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात कोहली आणि अश्विन यांच्यावर विसंबुन राहत होता. मात्र आता या मालिकेत के.एल. राहूल, रविंद्र जाडेजा आणि उमेश यादव यांची कामगिरी सुखावणारी ठरली. एखाद्या समुद्र किनाऱ्यावर शांतपणे लाटा येतात. त्याच प्रमाणे वेळ गेल्यावर या मालिकेत निर्माण झालेले वाद मिटतील. क्रिकेट हा खेळ शानदार आहे. काही काळ निर्माण झालेले तणाव, हे खेळात होत असतात अणि हे बराच काळ लक्षातही राहतील. ही मालिका सुरू होण्याआधी, बरेच जण विचार करत होते की, भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवेल. हा संघ कमकुवत आहे. इंग्लंडला भारताने ४ -० असे पराभूत केले होते आणि त्यांचा भारतीय उपखंडात खेळण्याचा अनुभवही चांगला होता. पण आपण पाहिले की जसे अनुमान काढले  गेले होते, त्यापेक्षा आॅस्ट्रेलियाचा  संघ चांगला खेळला. आॅस्ट्रेलियाने चांगल्या दर्जाचा खेळ केला.  एकाच बाजुने बोलणे हे फॅशनेबल ठरेल. पण कालच सौरभ  गांगुलीने म्हटल्याप्रमाणे मान्य केले पाहिजे की, आॅस्ट्रेलियाने चांगला खेळ केला.  भारतीय संघही विकसीत  झाला आणि संघातील राहूल,  उमेश यादव, रविंद्र जाडेजा हे  खेळाडू देखील चांगले विकसीत  झाले आहेत. भारत कोहली  आणि अश्विन यांच्यावर विसंबून  राहू लागला होता. हे भारतीय क्रिकेटसाठी फारसे चांगले लक्षण नव्हते. कोहली हा कर्णधार म्हणून सर्वत्र होता. मात्र फलंदाज म्हणून त्याने फारसे योगदान दिले नाही. या मालिकेने दाखवून दिले की कोहली खेळला नाही, तरी भारतीय फलंदाजीत दम आहे. गोलंदाजीतही आश्विन याने  २१ गडी बाद केले असले तरी या मालिकेत यादव अणि जडेजा यांची कामगिरी सरस ठरली आणि मोक्याच्या क्षणी भारतीय संघासाठी कुलदीप यादवही चमकला. कर्णधाराकडे  चेंडु वळणारे आणि गडी बाद करणारे एकापेक्षा जास्त गोलंदाज असतील, तर त्या संघाचे भविष्य चांगले असते हेच भारतीय संघासोबत झाले आहे.  आता आयपीएलची वेळ  आली असून या स्पर्धेत खेळणे हे सोपे नसेल. या बहुआयामी स्पर्धेत खेळण्याची या खेळाडूंची ही अनोखी कसोटी असेल.