शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

राहुल, जडेजा, यादव चमकले

By admin | Updated: March 31, 2017 00:51 IST

आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात

- हर्षा भोगले  -आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात कोहली आणि अश्विन यांच्यावर विसंबुन राहत होता. मात्र आता या मालिकेत के.एल. राहूल, रविंद्र जाडेजा आणि उमेश यादव यांची कामगिरी सुखावणारी ठरली. एखाद्या समुद्र किनाऱ्यावर शांतपणे लाटा येतात. त्याच प्रमाणे वेळ गेल्यावर या मालिकेत निर्माण झालेले वाद मिटतील. क्रिकेट हा खेळ शानदार आहे. काही काळ निर्माण झालेले तणाव, हे खेळात होत असतात अणि हे बराच काळ लक्षातही राहतील. ही मालिका सुरू होण्याआधी, बरेच जण विचार करत होते की, भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवेल. हा संघ कमकुवत आहे. इंग्लंडला भारताने ४ -० असे पराभूत केले होते आणि त्यांचा भारतीय उपखंडात खेळण्याचा अनुभवही चांगला होता. पण आपण पाहिले की जसे अनुमान काढले  गेले होते, त्यापेक्षा आॅस्ट्रेलियाचा  संघ चांगला खेळला. आॅस्ट्रेलियाने चांगल्या दर्जाचा खेळ केला.  एकाच बाजुने बोलणे हे फॅशनेबल ठरेल. पण कालच सौरभ  गांगुलीने म्हटल्याप्रमाणे मान्य केले पाहिजे की, आॅस्ट्रेलियाने चांगला खेळ केला.  भारतीय संघही विकसीत  झाला आणि संघातील राहूल,  उमेश यादव, रविंद्र जाडेजा हे  खेळाडू देखील चांगले विकसीत  झाले आहेत. भारत कोहली  आणि अश्विन यांच्यावर विसंबून  राहू लागला होता. हे भारतीय क्रिकेटसाठी फारसे चांगले लक्षण नव्हते. कोहली हा कर्णधार म्हणून सर्वत्र होता. मात्र फलंदाज म्हणून त्याने फारसे योगदान दिले नाही. या मालिकेने दाखवून दिले की कोहली खेळला नाही, तरी भारतीय फलंदाजीत दम आहे. गोलंदाजीतही आश्विन याने  २१ गडी बाद केले असले तरी या मालिकेत यादव अणि जडेजा यांची कामगिरी सरस ठरली आणि मोक्याच्या क्षणी भारतीय संघासाठी कुलदीप यादवही चमकला. कर्णधाराकडे  चेंडु वळणारे आणि गडी बाद करणारे एकापेक्षा जास्त गोलंदाज असतील, तर त्या संघाचे भविष्य चांगले असते हेच भारतीय संघासोबत झाले आहे.  आता आयपीएलची वेळ  आली असून या स्पर्धेत खेळणे हे सोपे नसेल. या बहुआयामी स्पर्धेत खेळण्याची या खेळाडूंची ही अनोखी कसोटी असेल.