शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाकसोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच उदभवत नाही : ठाकूर

By admin | Updated: September 24, 2016 05:22 IST

पाकिस्तानसोबत भविष्यात द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुरळीत होण्याची शक्यता फेटाळून लावताना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत विचार करणेही योग्य नसल्याचे म्हटले आहे.

कोझिकोड : पाकिस्तानसोबत भविष्यात द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुरळीत होण्याची शक्यता फेटाळून लावताना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत विचार करणेही योग्य नसल्याचे म्हटले आहे. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीसाठी येथे आलेले ठाकूर म्हणाले,‘भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानला नेस्तनाबूत करू शकतो, पण त्यांना जागतिक पातळीवर एकाकी पाडणे महत्त्वाचे आहे.’ ठाकूर यांना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या योजनेबाबत विचारले असता त्यांनी उरी दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना म्हटले की,‘जे काही घडले ते बघता याबाबत विचारही करणे योग्य नाही. पाकिस्तानसोबत यंदाच्या मोसमात मालिकेचा कुठलाही कार्यक्रम नाही.’उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमधील तणाव वाढला आहे. शेजारी देशाला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे. भारताने पाकिस्तानला १९६५, १९७१ आणि कारगिल युद्धांमध्ये पराभूत केले होते. भारताने विश्व क्रिकेट स्पर्धेतील सर्वंच लढतींमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडणे महत्त्वाचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)