शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

पंजाबला विजय आवश्यक

By admin | Updated: May 11, 2017 00:59 IST

प्ले आॅफमधील जागा याआधीच निश्चित केल्यानंतर, मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अग्रस्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने गुरुवारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्ले आॅफमधील जागा याआधीच निश्चित केल्यानंतर, मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अग्रस्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध घरच्या मैदानावर लढेल. त्याचवेळी, प्ले आॅफसाठी आव्हान कायम ठेवण्याकरिता पंजाबला मुंबईविरुद्ध विजय अनिवार्य असेल. मुंबईचे १२ सामन्यांतून १८ गुण असून, पंजाबचे १२ सामन्यांत १२ गुण आहेत.पंजाबचा मुंबईविरुद्ध पराभव झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. अशा परिस्थितीमध्ये मुंबईसह, कोलकाता, पुणे आणि हैदराबाद यांचे प्ले आॅफमधील स्थान निश्चित होईल. विशेष म्हणजे, हे तिन्ही संघ आपला अखेरचा साखळी सामना खेळण्याआधीच बाद फेरीत प्रवेश करतील. त्याचवेळी पंजाबचे दोन सामने शिल्लक असून, हैदराबादचा केवळ एक सामना शिल्लक आहे. हैदराबाद १५ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. त्यामुळे, पंजाबला आपले दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. पंजाबचा अखेरचा सामना पुण्याविरुद्ध होईल. दुसरीकडे हैदराबादकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईकर विजयी मार्गावर येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे पंजाबसमोरील आव्हान सोपे नसेल. यंदाच्या मोसमात मुंबईची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. कर्णधार रोहित शर्मा, नितीश राणा, पार्थिव पटेल, केरॉन पोलार्ड आणि लेंडल सिमेन्स यांंनी आपली छाप पाडली आहे. तसेच, हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूने अष्टपैलू खेळाची चमक दाखवत संघाला बळकटी आणली आहे. गोलंदाजीमध्ये हरभजन सिंगच्या पुनरागमनाने संघाला मदत होत आहे. न्यूझीलंडच्या मिशेल मॅक्क्लेनघनने यंदाच्या मोसमात मुंबईकडून सर्वाधिक १७ बळी घेतले असून, स्टार लसिथ मलिंगाने त्याला चांगली साथ दिली आहे. शिवाय, डेथ ओव्हर्समध्ये निर्णायक मारा करणारा जसप्रीत बुमराह मुंबईचा महत्त्वाचा गोलंदाज ठरत आहे.