शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: August 15, 2014 00:27 IST

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद कोच्चीला सोपविण्यात आले

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद कोच्चीला सोपविण्यात आले असून, ३० आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी हैदराबादमध्ये रंगणार आहे. वन-डे मालिकेला ८ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.दौऱ्याचा प्रारंभ ८ आॅक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या वन-डेने होणार आहे. दुसरा वन-डे ११ आॅक्टोबरला विशाखापट्टणममध्ये खेळल्या जाणार आहे. कटक व कोलकाता येथे अनुक्रमे तिसरा व चौथा वन-डे १४ व १७ आॅक्टोबरला खेळला जाईल. मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना २० आॅक्टोबर रोजी धर्मशाला येथे होईल. एकमेव टी-२० सामना नवी दिल्ली येथे २२ आॅक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. धर्मशाला येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीचा अपवाद वगळता, मर्यादित षटकांचे उर्वरित सामने दिवस/रात्र खेळले जाण्याची शक्यता आहे. वन-डे मालिका व टी-२० सामन्यानंतर ३० आॅक्टोबरपासून हैदराबाद येथे कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. दुसरा कसोटी सामना ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत बेंगळुरूमध्ये तर तिसरा व शेवटचा कसोटी सामना १५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबाद येथे रंगणार आहे. (वृत्तसंस्था)