शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पुढील तीन आॅलिम्पिकसाठी कृती आराखडा तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 06:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील तीन आॅलिम्पिकच्या तयारीसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची शुक्रवारी घोषणा केली.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वात मोठे भारतीय पथक सहभागी झाल्यानंतरही फक्त दोन पदकांवरच समाधान मानावे लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील तीन आॅलिम्पिकच्या तयारीसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची शुक्रवारी घोषणा केली.२0२0, २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या पुढील आॅलिम्पिकसाठी कृती समिती स्थापन करण्यात येईल. ही कृती समिती आॅलिम्पिकसाठी कृती आराखडा तयार करेल.रिओ आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांच्याद्वारे भारताला फक्त दोनच पदके जिंकता आली होती. सिंधूने रौप्य तर साक्षीने कास्यपदक जिंकले होते.मोदी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. ते म्हणाले, आगामी काही दिवसांतच कृती समिती स्थापन केली जाईल. कृती समिती खेळ सुविधा, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया आणि या बाबीशी निगडीत बाबींसाठी पूर्ण आराखडा तयार करेल. या कृती समितीत तज्ज्ञाशिंवाय अन्य व्यक्तीदेखील असतील.रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर पंतप्रधान काही पावले उचलतील अशी चर्चा होती. कृती समिती करण्याच्या घोषणनेनंतर या दिशेने हे उचलले हे एक पाऊल आहे. पुढील आॅलिम्पिक स्पर्धा २0२0 मध्ये जपानच्या टोकियो येथे होणार आहे. (वृत्तसंस्था)भारताने रिओ आॅलिम्पिकमध्ये ११७ सदस्यीय पथक पाठवले होते त्यात फक्त दोनच पदके जिंकता आली. भारताने याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये २ रौप्य आणि चार कास्यपदकांसह एकूण सहा पदके जिंकली होती. पंतप्रधान मोदी यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याआधी भारतीय खेळाडूंना वैयक्तिक भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.रिओनंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी २0२0 च्या टोकियो आॅलिम्पिकसाठी आतापासूनच तयारी करण्यावर जोर दिला होता.