शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

कॅबकडून २५० व्या कसोटी सामन्याची तयारी जोरात

By admin | Updated: September 26, 2016 00:10 IST

भारत आणि न्युझिलंड दरम्यान ३० रोजी ईडन गार्डन्सवर होणारा कसोटी सामना हा भारतीय संघाचा आपल्याच देशात खेळला जाणारा २५० वा सामना आहे.

कोलकाता : भारत आणि न्युझिलंड दरम्यान ३० रोजी ईडन गार्डन्सवर होणारा कसोटी सामना हा भारतीय संघाचा आपल्याच देशात खेळला जाणारा २५० वा सामना आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याची विशेष तयारी केली आहे. भारतीय संघाचा भारतातच खेळला जाणारा हा २५० वा सामना आहे. कॅबने यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लॉर्डस् प्रमाणेच घंटा वाजवून सामन्याला सुरुवात होईल. त्यासोबतच दोन्ही संघांना सन्मानित केले जाईल. कॅबचे संयुक्त सचिव अभिषेक डालमिया यांनी म्हटले की,‘‘ भारतीय भुमिवर होणारा २५० वा सामना हा विशेष असेल. बंगालचे दोन क्रिकेटर रिद्धीमान साहा, आणि मोहम्मद शमी यांनी दुसऱ्या दिवशी सन्मानित केले जाईल. हे दोन्ही खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत.’’त्यासोबतच कॅबने चार हजार गरिब मुलांना सामना दाखवण्याचे नियोजन केले आहे. त्यांना विशेष ड्रेस देखील दिला जाणार आहे. न्युझिलंडच्या संघाने त्यांचा ईडन्सवरील अखेरचा कसोटी सामना १९६५ मध्ये खेळला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. (वृत्तसंस्था)