शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

कॅबकडून २५० व्या कसोटी सामन्याची तयारी जोरात

By admin | Updated: September 26, 2016 00:10 IST

भारत आणि न्युझिलंड दरम्यान ३० रोजी ईडन गार्डन्सवर होणारा कसोटी सामना हा भारतीय संघाचा आपल्याच देशात खेळला जाणारा २५० वा सामना आहे.

कोलकाता : भारत आणि न्युझिलंड दरम्यान ३० रोजी ईडन गार्डन्सवर होणारा कसोटी सामना हा भारतीय संघाचा आपल्याच देशात खेळला जाणारा २५० वा सामना आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याची विशेष तयारी केली आहे. भारतीय संघाचा भारतातच खेळला जाणारा हा २५० वा सामना आहे. कॅबने यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लॉर्डस् प्रमाणेच घंटा वाजवून सामन्याला सुरुवात होईल. त्यासोबतच दोन्ही संघांना सन्मानित केले जाईल. कॅबचे संयुक्त सचिव अभिषेक डालमिया यांनी म्हटले की,‘‘ भारतीय भुमिवर होणारा २५० वा सामना हा विशेष असेल. बंगालचे दोन क्रिकेटर रिद्धीमान साहा, आणि मोहम्मद शमी यांनी दुसऱ्या दिवशी सन्मानित केले जाईल. हे दोन्ही खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत.’’त्यासोबतच कॅबने चार हजार गरिब मुलांना सामना दाखवण्याचे नियोजन केले आहे. त्यांना विशेष ड्रेस देखील दिला जाणार आहे. न्युझिलंडच्या संघाने त्यांचा ईडन्सवरील अखेरचा कसोटी सामना १९६५ मध्ये खेळला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. (वृत्तसंस्था)