शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पोलार्डचे अखेरचे षटक जास्त महत्त्वाचे : पांड्या

By admin | Updated: May 16, 2015 02:26 IST

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात नाबाद ६१ धावांची आकर्षक आणि निर्णायक खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याने ५ धावांनी मिळालेल्या

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात नाबाद ६१ धावांची आकर्षक आणि निर्णायक खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याने ५ धावांनी मिळालेल्या विजयाचे श्रेय आपला सहकारी खेळाडू केरॉन पोलार्ड याच्या अखेरच्या शानदार षटकाला दिले आहे. या महत्त्वपूर्ण लढतीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेआॅफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्यापही जिवंत आहेत.हार्दिक पांड्याच्या ८ चौकार व दोन षटकारांसह ३१ चेंडूंत केलेल्या ६१ धावांच्या बळावर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबईने २० षटकांत १७१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या केकेआर संघ २० षटकांत १६६ धावाच करू शकला. केकेआरला विजयासाठी अखेरच्या षटकात १२ धावांची गरज होती; परंतु पोलार्डने आपल्या अखेरच्या षटकांत फक्त सहाच धावा खर्च केल्या.सामन्यानंतर पांड्या म्हणाला, ‘‘निश्चितच या विजयाचे श्रेय पोलार्डच्या चांगल्या गोलंदाजीला द्यायला हवे. युसूफ पठाण चांगला खेळत होता आणि तो स्ट्राईकवर होता. पोलार्डने युसूफला पहिल्याच चेंडूंवर बाद केले आणि त्यानंतर अखेरच्या षटकात त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची संधी मिळू दिली नाही. माझ्या तुलनेत अंतिम षटक जास्त महत्त्वाचे होते. कारण पूर्ण सामन्याचा निकाल या षटकावर अवलंबून होता.’’पोलार्डच्या ३८ चेंडूंतील नाबाद ३३ धावांविषयी विचारल्यानंतर पांड्या याने, केरॉनने त्याची भूमिका सुरेख बजावली आणि आपल्याला मोकळे खेळण्यास प्रोत्साहित केले, असे सांगितले.स्फोटक खेळीविषयी विचारले असता पांड्या म्हणाला, ‘‘मी नेहमीच असाच खेळतो. हा माझा नैसर्गिक खेळ आहे आणि पूर्ण कारकिर्दीतच मी असेच खेळलो आहे.’’ (वृत्तसंस्था)